प्रति,
मा.श्री सुधीरभाऊ मुनगुंटीवार
वनमंत्री, महाराष्ट्र
विषय : सरळसेवा परिक्षेद्वारे वन
विभाग मधील वनरक्षक
(१६८४ ) व गट क, गट ड
संवर्गातील रिक्त पदाची भरती
करण्याबाबत..
अर्जदार :
महोदय,
वरील विषयास अनुसरूण विनंतीपूर्वक अर्ज करतो की ३ ते ४ वर्षांनी भरती येत असेल तर वय वाढत असून भरती साठी अपात्र होईल. तर पोलीस भरती उचीं कमी असल्या कारणाने काही मुले हिते अपात्र होतात. अशा मुलांना ४-४ वर्ष भरती निघण्यास प्रतिक्षा करावी लागत आहे. पदांची भरती करणे लाखो मुलांची निराशा दुर करू शकतो.
काही मुले वन विभाग मधून वन संपदा व प्राणी सृष्टी बदल योगदान देऊ पाहत आहेत. एक संधी देण्यात यावी. आपण विधान सभा निवडणूका आचारसंहिता पूर्वी जाहिरात प्रसिद्ध करावी ही विनंती.