जय बाबाजी डेली न्यूज चैनल @jaibabaji1008 Channel on Telegram

जय बाबाजी डेली न्यूज चैनल

@jaibabaji1008


आश्रमातर्फे प्रसारित चैनल

जय बाबाजी डेली न्यूज चैनल (Hindi)

जय बाबाजी डेली न्यूज चैनल एक अद्भुत और अनूठे तरीके से समाचार साझा करने वाला टेलीग्राम चैनल है। यहां आपको रोजाना ताज़ा और अपडेटेड खबरें मिलेंगी, जो आपकी जानकारी को बढ़ाने में मदद करेगी। इस चैनल के उपयोगकर्ता नाम @jaibabaji1008 हैं, जो इसे प्रबंधित करते हैं और उसके सभी सदस्यों को महत्वपूर्ण समाचार और जानकारी प्रदान करते हैं। चैनल में विभिन्न विषयों पर समाचार शामिल हैं, जैसे कि राजनीति, मनोरंजन, खेल, और विज्ञान। जय बाबाजी डेली न्यूज चैनल आपको एक स्थान पर सभी महत्वपूर्ण खबरें प्रदान करता है, ताकि आप हमेशा से अपडेटेड रहें। इसे अभी ज्वाइन करें और अपनी जानकारी को बढ़ाएं।

जय बाबाजी डेली न्यूज चैनल

12 Feb, 02:02


एकनाथी भागवत पान नं.1031
(अध्याय 23) ओवी 540-550

जय बाबाजी डेली न्यूज चैनल

12 Feb, 02:02


एकनाथी भागवत ( मराठी भाषांतर) पान नं.1031

जय बाबाजी डेली न्यूज चैनल

12 Feb, 02:02


प.पु.बाबाजींची अमृतवाणी 990

जय बाबाजी डेली न्यूज चैनल

11 Feb, 06:32


अशा प्रकारे प्राणप्रिया देवहूतीबरोबर त्यांनी वैश्रम्भक, सुरसन, नंदन, पुष्पभद्र आणि चैत्ररथ अशा अनेक उद्यानांतून तसेच मानस सरोवरामध्ये प्रेमपूर्वक विहार केला. त्या तेजस्वी आणि इच्छेनुसार चालणार्‍या श्रेष्ठ विमानात बसून वायूप्रमाणे वेगाने सर्व लोकांमध्ये भ्रमण करीत कर्दमांनी विमानविहारी देवांवरही मात केली. ज्यांनी भगवंतांच्या भवभयहारी पवित्र चरणांचा आश्रय घेतला आहे, त्या धीर पुरुषांना कोणती वस्तू किंवा शक्ती दुर्लभ आहे ?(४०-४२)

जय बाबाजी डेली न्यूज चैनल

11 Feb, 01:49


एकनाथी भागवत पान नं.1030
(अध्याय 23) ओवी 527-539

जय बाबाजी डेली न्यूज चैनल

11 Feb, 01:49


एकनाथी भागवत ( मराठी भाषांतर) पान नं.1030

जय बाबाजी डेली न्यूज चैनल

11 Feb, 01:49


प.पु.बाबाजींची अमृतवाणी 989

जय बाबाजी डेली न्यूज चैनल

10 Feb, 03:03


तेव्हा स्वामिनीचा सन्मान करणार्‍या त्या स्त्रियांनी बहुमूल्य उटणे आणि सुगंधित द्रव्यांनी मिश्रित अशा पाण्याने मनस्विनी देवहूतीला स्नान घातले. तसेच तिला दोन नवीन आणि निर्मल रेशमी वस्त्रे परिधान करण्यासाठी दिली. नंतर त्यांनी मौल्यवान, सुंदर आणि तेजस्वी अलंकार, सर्वगुणसंपन्न भोजन आणि पिण्यासाठी अमृतासमान पेय तिला दिले. यावेळी देवहूतीने आरशात पाहिले असता तिला दिसले की, तिने फुलांचा हार घातला आहे, स्वच्छ वस्त्रे परिधान केली आहेत, तिचे शरीर निर्मळ असून कांतिमान झाले आहे. तसेच त्या कन्यांनी मोठया आदराने तिचा मंगल श्रृंगार केला आहे. तिने डोक्यावरून स्नान केले आहे. अंगावर सर्व प्रकारचे दागिने घातले आहेत. तसेच गळ्यात हार, हातांमध्ये काकणे, आणि पायात झंकार करणारे सोन्याचे पैंजण आहेत. कमरेला सोन्याचा रत्‍नजडित कमरपट्टा, गळ्यात बहुमूल्य रत्‍नहार आणि अंगाला कुंकुमादि मंगलद्रव्ये लावली आहेत. तिचे मुख, सुंदर दंतपंक्ती, मनोहर भुवया, कमळाच्या कळीशी स्पर्धा करणारे प्रेमकटाक्षमय सुंदर नेत्र आणि काळेभोर केस यांमुळे फारच सुंदर दिसत होते. जेव्हा देवहूतीने आपल्या ऋषिश्रेष्ठ प्रिय पतिदेवांचे स्मरण केले, तेव्हा जेथे ते कर्दम प्रजापती होते, तेथेच सख्यांसहित आपण असल्याचे तिला दिसले. त्यावेळी पतीसमोर हजारो स्त्रियांसह आपण असल्याचे पाहून आणि ते त्यांचे योगसामर्थ्य पाहून देवहूतीला मोठे आश्चर्य वाटले. (२८-३५)

जय बाबाजी डेली न्यूज चैनल

10 Feb, 01:30


एकनाथी भागवत पान नं.1029
(अध्याय 23) ओवी 513-526

जय बाबाजी डेली न्यूज चैनल

10 Feb, 01:30


एकनाथी भागवत ( मराठी भाषांतर) पान नं.1029

जय बाबाजी डेली न्यूज चैनल

10 Feb, 01:30


प.पु.बाबाजींची अमृतवाणी 988

जय बाबाजी डेली न्यूज चैनल

09 Feb, 02:23


असे सुंदर घर पाहूनसुद्धा जेव्हा देवहूती प्रसन्न झाली नाही, तेव्हा सर्वांच्या अंतरंगातील भाव जाणणारे कर्दम स्वतःच म्हणाले - "प्रिये ! तू या बिंदुसरोवरात स्नान करून या विमानात चढ. हे भगवान विष्णूंनी रचलेले तीर्थक्षेत्र मनुष्यांच्या सर्व कामना पुरविणारे आहे." (२२-२३)
कमललोचना देवहूतीने आपल्या पतींचे म्हणणे मानून सरस्वतीच्या पवित्र जलाने भरलेल्या त्या सरोवरात प्रवेश केला. त्या वेळी ती मलिन साडी नेसलेली होती, केसांच्या गुंडाळ्या झाल्या होत्या, तिचे शरीर मलिन झाले होते आणि स्तन निस्तेज झाले होते. सरोवरात बुडी मारल्यानंतर तिने तेथे एका महालात एक हजार कन्या पाहिल्या. त्या सर्व किशोरवयीन होत्या आणि त्यांच्या शरीरातून कमलपुष्पांसारखा सुगंध येत होता. देवहूतीला पाहताच त्या सर्व स्त्रिया ताबडतोब उठून उभ्या राहिल्या आणि हात जोडून म्हणाल्या - "आम्ही आपल्या दासी आहोत. आपण आज्ञा करा. आम्ही आपली काय सेवा करू ? (२४-२७)

जय बाबाजी डेली न्यूज चैनल

09 Feb, 01:56


एकनाथी भागवत पान नं.1028
(अध्याय 23) ओवी 500-512

जय बाबाजी डेली न्यूज चैनल

09 Feb, 01:56


प.पु.बाबाजींची अमृतवाणी 987

जय बाबाजी डेली न्यूज चैनल

09 Feb, 01:56


एकनाथी भागवत ( मराठी भाषांतर) पान नं.1028

जय बाबाजी डेली न्यूज चैनल

08 Feb, 02:50


मैत्रेय म्हणाले - विदुरा, आपल्या प्रियेची इच्छा पूर्ण करण्यासाठी कर्दम मुनींनी त्याचवेळी योगसामर्थ्याने इच्छित ठिकाणी जाणारे एक विमान तयार केले. हे विमान सर्व प्रकारचे इच्छित भोग देणारे, अत्यंत सुंदर, सर्व प्रकारच्या रत्‍नांनी युक्त, उत्तरोत्तर सर्व संपत्तींची वाढ होत जाणारे आणि रत्‍नजडित खांबांनी सुशोभित होते. ते सर्व ऋतूंमध्ये सुखदायक होते. त्यात जिकडे तिकडे सर्व प्रकारची दिव्य सामग्री ठेवलेली होती. तसेच ते चित्र-विचित्र रेशमी झुंबरे आणि पताकांनी सजविले होते. ज्याच्यावर भ्रमर मधुर गुंजारव करीत होते, अशा रंगी-बेरंगी फुलांच्या माळांनी तसेच अनेक प्रकारच्या सुती आणि रेशमी वस्त्रांनी ते अत्यंत शोभायमान दिसत होते. एकावर एक अशा तयार केलेल्या महालांमध्ये ठेवलेल्या वेगवेगळ्या शय्या, पलंग, पंखे आणि आसने यांमुळे ते फारच सुंदर वाटत होते. सर्व भिंतीवर केलेली शिल्परचना अतिशय शोभत होती. तेथे पाचूची फरशी आणि पोवळ्याचे सोपे तयार केले होते. पोवळ्यांच्या उंबरठयांवर हिर्‍यांचे दरवाजे तसेच इंद्रनील मण्यांच्या शिखरांवर सोन्याचे कलश बसवले होते. हिरेजडित भिंतींवर पद्मराग मणी लावलेले होते. ते विमानाच्या डोळ्यांसारखे दिसत होते आणि त्यावर रंगीबेरंगी चांदवे आणि बहुमूल्य सोन्याच्या तोरणांनी ते सजविले होते. त्या विमानात ठिकठिकाणी असलेल्या कृत्रिम हंस आणि कबुतरांना आपल्यासारखेच समजून पुष्कळसे (खरे) हंस आणि कबुतर त्यांच्याजवळ बसून आपल्या बोलीत बोलत होते. त्यात आवश्यकतेनुसार क्रीडांगणे, शयनगृहे, बैठका, अंगणे, आणि चौक बनविले गेले होते. त्यामुळे ते विमान स्वतः कर्दमांनाही आश्चर्यचकित करीत होते. (१२-२१)

जय बाबाजी डेली न्यूज चैनल

08 Feb, 01:40


एकनाथी भागवत ( मराठी भाषांतर) पान नं.1027

जय बाबाजी डेली न्यूज चैनल

08 Feb, 01:40


प.पु.बाबाजींची अमृतवाणी 986

जय बाबाजी डेली न्यूज चैनल

08 Feb, 01:40


एकनाथी भागवत पान नं.1027
(अध्याय 23) ओवी 486-499

जय बाबाजी डेली न्यूज चैनल

07 Feb, 03:35


कर्दमांचे हे बोलणे ऐकून, आपले पतिदेव संपूर्ण योगमाया आणि विद्यांमध्ये निष्णात आहेत, असे जाणून त्या अबलेची सर्व चिंता नाहीशी झाली. तिचे मुखकमल लज्जायुक्त मधुर हास्याने प्रसन्न झाले आणि ती विनय व प्रेमाने सद्‌गदित झालेल्या वाणीने म्हणाली. (९)
देवहूती म्हणाली - "हे द्विजश्रेष्ठ, स्वामी, योगशक्ती आणि त्रिगुणात्मक मायेवर निरंकुश अधिकार असणार्‍या आपल्याला हे सर्व ऐश्वर्य प्राप्त आहे, हे मला माहीत आहे. हे प्रभो, आपण जी प्रतिज्ञा केली होती की, "मी तुझ्याशी गृहस्थसुखाचा एकदा उपभोग घेईन, त्याची पूर्तता करावी. कारण श्रेष्ठ पतीकडून संतान प्राप्त होणे हा पतिव्रता स्त्रीला मोठा लाभ आहे. आपल्या समागमासाठी शास्त्रानुसार जे कर्तव्य असेल, ते आपण मला सांगावे, जेणेकरून मिलनाच्या तीव्र इच्छेने दुर्बल झालेले माझे हे शरीर आपल्या अंगसंगासाठी योग्य होईल. कारण आपणच वाढविलेली माझी ही कामवासना मला त्रस्त करीत आहे. म्हणून स्वामी, या कार्यासाठी योग्य भवनाचाही विचार करावा." (१०-११)

जय बाबाजी डेली न्यूज चैनल

28 Jan, 03:13


मैत्रेय म्हणाले- कर्दमऋषींना असे सांगून इंद्रिये अंतर्मुख झाल्यावरच प्रकट होणारे श्रीहरी सरस्वती नदीने घेरलेल्या बिंदुसर तीर्थावरून निघून गेले. भगवंतांच्या सिद्ध मार्गाची(वैकुंठ मार्गाची) सर्व सिद्धपुरुष प्रशंसा करतात. कर्दम पाहात असतानाच ते त्या मार्गाने गरुडाच्या पंखांतून प्रगट होणार्‍या सामवेदाच्या आधारभूत ऋचा ऐकत निघाले. (३३-३४)
श्रीहरी निघून गेल्यावर त्यांनी सांगितलेल्या काळाची वाट पाहात भगवान कर्दम ऋषी बिंदुसरोवरावरच राहिले. वीरवर, इकडे मनूसुद्धा महाराणी शतरूपा आणि कन्या यांना सुवर्णजडित रथात बसवून पृथ्वीवर फिरत फिरत भगवंतांनी जो दिवस सांगितला होता, त्या दिवशी शांतिपरायण महर्षीं कर्दमांच्या त्या आश्रमात पोहोचले. सरस्वतीच्या पाण्याने भरलेले हे बिंदुसरोवर असे स्थान आहे की जेथे, आपला शरणागत भक्त कर्दमाबद्दल उत्पन्न झालेल्या अत्यंत करुणेने भगवंतांच्या डोळ्यांतून अश्रुबिंदू ओघळले होते. हे फार पवित्र तीर्थ आहे. याचे पाणी कल्याणप्रद आणि अमृतासारखे मधुर आहे. तसेच महर्षिगण नेहमी याचे सेवन करतात. हे बिंदु-सरोवर पवित्र वृक्ष-वेलींनी वेढलेले होते. त्यात निरनिराळे शब्द करणारे पवित्र पशुपक्षी राहात होते. ते स्थान सर्व ऋतूंमधील फळांनी आणि फुलांनी संपन्न होते आणि सुंदर वनराई त्याची शोभा वाढवीत होती. तेथे मदमस्त पक्ष्यांचे थवे किलबिलाट करीत होते. धुंद भ्रमर गुंजारव करीत होते. आनंदित मोर पिसारा पसरून नृत्य करीत होते आणि आनंदित झालेले कोकिळ कुहू-कुहू करून एकमेकांना बोलावीत होते. तो आश्रम कदंब, चंपक, अशोक, करंज, बकुळ, आसणा, कुंद, मंदार, कुडा आणि लहान लहान आम्रवृक्षांनी अलंकृत झाला होता. तेथे कारंडव, बदक, बेडूक, हंस, कुरर, पाणकोंबडा, सारस, चकवे आणि चकोर पक्षी मधुर किलबिलाट करीत होते. तसेच हरीण, डुक्कर, साळी, गवे, हत्ती, वानर, सिंह, माकडे, मुंगुस, कस्तुरीमृग आदी पशूंनी तो आश्रम भरलेला होता. (३५-४४)

जय बाबाजी डेली न्यूज चैनल

28 Jan, 01:45


प.पु.बाबाजींची अमृतवाणी 975

जय बाबाजी डेली न्यूज चैनल

28 Jan, 01:45


एकनाथी भागवत ( मराठी भाषांतर) पान नं.1016

जय बाबाजी डेली न्यूज चैनल

28 Jan, 01:45


एकनाथी भागवत पान नं.1016
(अध्याय 23) ओवी 324-339

जय बाबाजी डेली न्यूज चैनल

28 Jan, 01:07


https://youtu.be/1exQto2KdtE?si=utp_tGyW5D_hKn7j

जय बाबाजी डेली न्यूज चैनल

27 Jan, 02:34


आपण स्वरूपतः निष्क्रिय असूनसुद्धा मायेच्या द्वारा सर्व जगाचा व्यवहार चालविणारे आहात. तसेच अल्पशी उपासना करणार्‍यांवरसुद्धा सर्व इच्छित वस्तूंचा वर्षाव करणार्‍या आपल्या वंदनीय चरणकमलांना मी वारंवार नमस्कार करतो. (२१)
मैत्रेय म्हणाले - भगवंतांच्या भुवया प्रेमपूर्ण स्मितहास्ययुक्त दृष्टीने चंचल होत होत्या. ते गरुडाच्या खांद्यावर विराजमान झाले होते. कर्दमांनी जेव्हा निष्कपटभावाने त्यांची स्तुती केली, तेव्हा ते अमृतवाणीने बोलू लागले. (२२)
श्री भगवान म्हणाले - ज्यासाठी तू आत्मसंयम करून माझी आराधना केली आहेस, तो तुझ्या हृदयातील हेतू जाणून मी अगोदरच तशी व्यवस्था केली आहे. प्रजापते, माझी आराधना कधीच निष्फळ होत नाही; त्यातून ज्यांचे चित्त नेहमी माझ्या ठिकाणीच लागलेले असते, त्या तुझ्यासारख्या महात्म्या लोकांनी केलेली उपासना तर अधिकच फलदायी होते. प्रजापतिपुत्र सदाचारसंपन्न सम्राट स्वायंभुव मनू ब्रह्मावर्तामध्ये राहून सात समुद्रांनी वेढलेल्या सर्व पृथ्वीचे राज्य करीत आहे. विप्रवर, तो धर्मज्ञ राजर्षी मनू शतरूपा राणीबरोबर तुला भेटण्यासाठी परवा येथे येईल. त्याची एक रूप, यौवन, शील आदी गुणांनी संपन्न, काळेभोर डोळे असलेली कन्या या वेळी विवाहाला योग्य झाली आहे. प्रजापते, तू तिच्यासाठी सर्व दृष्टींनी योग्य आहेस. म्हणून तो तुलाच ती कन्या अर्पण करील. ब्रह्मन, गेल्या अनेक वर्षांपासून तुझे चित्त जशा पत्‍नीची इच्छा करीत आहे, तशीच ती राजकन्या लवकरच तुझी पत्‍नी होऊन तुझी यथेष्ट सेवा करील. ती तुझे वीर्य आपल्या गर्भात धारण करून त्यापासून नऊ कन्या उत्पन्न करील आणि पुन्हा त्या कन्यांपासून लोकरीतीला अनुसरून मरीची आदी ऋषिगण पुत्र उत्पन्न करतील. तू सुद्धा माझ्या आज्ञेचे यथायोग्य पालन करून शुद्धचित्त होऊन, नंतर आपली सर्व कर्मफळे मला अर्पण करून मलाच प्राप्त होशील. जीवांवर दया करून तू आत्मज्ञान प्राप्त करशील आणि नंतर सर्वांना अभयदान देऊन स्वतःसहित संपूर्ण जगताला माझ्यामध्ये आणि मला तुझ्यात स्थित असलेला पाहाशील. महामुनी, मीसुद्धा माझ्या अंश-कलारूपाने तुझ्या तेजापासून तुझी पत्‍नी देवहूतीच्या गर्भात अवतीर्ण होऊन सांख्यशास्त्राची रचना करीन.(२३-३२)

जय बाबाजी डेली न्यूज चैनल

27 Jan, 01:40


एकनाथी भागवत पान नं.1015
(अध्याय 23) ओवी 309-323

जय बाबाजी डेली न्यूज चैनल

27 Jan, 01:40


एकनाथी भागवत ( मराठी भाषांतर) पान नं.1015

जय बाबाजी डेली न्यूज चैनल

27 Jan, 01:40


प.पु.बाबाजींची अमृतवाणी 974

जय बाबाजी डेली न्यूज चैनल

27 Jan, 00:56


https://youtu.be/fUINQKu1lLU?si=9qRh9OBzNrcikyI-

जय बाबाजी डेली न्यूज चैनल

26 Jan, 03:53


आपले भक्त, विषयासक्त लोक आणि त्यांच्याच मार्गांचे अनुकरण करणार्‍या माझ्यासारख्या कर्मजड पशूंची पर्वा न करता आपल्य़ा चरणांच्या छत्रछायेचाच आश्रय घेतात. तसेच एकमेक आपल्या गुणगानरूप चविष्ट सुधेचे पान करून आपल्या तहान-भूक इत्यादी देहधर्मांना शांत करतात. प्रभो, हे कालचक्र मोठे प्रबळ आहे. साक्षात ब्रह्म याची फिरण्याची धुरी आहे. अधिक मासासह तेरा महिने आरे आहेत. तीनशे साठ दिवस जोड आहेत, सहा ऋतू चाकाचा घेर, अनंत क्षण-पल इत्यादी याच्या तीक्ष्ण धारा आहेत. तसेच तीन चातुर्मास याची आधारभूत तीन वर्तुळे आहेत. हे अत्यंत वेगवान संवत्सररूप कलचक्र चराचर जगाचे आयुष्य संपवत फिरत असते; परंतु आपल्या भक्तांच्या आयुष्याचा र्‍हास करू शकत नाही. भगवन, ज्याप्रमाणे कोळी-कीटक स्वतःच जाळे पसरतो, त्याचे रक्षण करतो आणि शेवटी ते गिळून टाकतो त्याचप्रमाणे आपण एकटेच या जगाची रचना करण्यासाठी आपल्याशी अभिन्न अशा योगमायेचा स्वीकार करून त्यातून अभिव्यक्त झालेल्या आपल्या सत्त्वगुणादी शक्तिद्वारा स्वतःच या जगाची उत्पत्ती, पालन आणि संहार करता. प्रभो, यावेळी आपण आपल्या तुळसीमालामंडित, मायेने परिच्छिन्न दिसणार्‍या सगुण-मूर्तीचे आम्हांला दर्शन दिले आहे. आपण आम्हां भक्तांना जे शब्दादी विषयसुख प्रदान करता, ते मायिक असल्याकारणाने आपल्याला जरी पसंत नसले तरी परिणामतः आमचे कल्याण करण्यासाठी असल्याने ते आम्हांला प्राप्त होवो. (१७-२०)

जय बाबाजी डेली न्यूज चैनल

26 Jan, 01:34


प.पु.बाबाजींची अमृतवाणी 974

जय बाबाजी डेली न्यूज चैनल

26 Jan, 01:34


एकनाथी भागवत ( मराठी भाषांतर) पान नं.1014

जय बाबाजी डेली न्यूज चैनल

26 Jan, 01:34


प.पु.बाबाजींची अमृतवाणी 973

जय बाबाजी डेली न्यूज चैनल

26 Jan, 01:03


https://youtu.be/OwNEJw5pLZE?si=S6-kjunlZwLAdDYO

जय बाबाजी डेली न्यूज चैनल

25 Jan, 02:42


कर्दम म्हणाले - हे स्तुती करण्यायोग्य परमेश्वरा, आपण संपूर्ण सत्त्वगुणाचे निधी आहात. योगीजन उत्तरोत्तर शुभ योनींमध्ये जन्म घेऊन शेवटी योगस्थ झाल्यावर आपल्या ज्या दर्शनाची इच्छा करतात, तेच आपले दर्शन आज आम्हांला झाल्याने आमचे नेत्र धन्य झाले. भवसागरातून पार होण्यासाठी आपले चरणकमल जहाज आहेत. असे असूनही ज्यांची बुद्धी आपल्या मायेने लोप पावली आहे, तेच केवळ नरकामध्येही मिळणार्‍या तुच्छ क्षणिक विषयसुखांसाठी, त्या चरणांचा आश्रय घेतात. परंतु स्वामी, आपण तर त्यांना ते विषयभोगही देताच. प्रभो, तसाच कामकलुषितहृदय असलेला मीसुद्धा माझ्या स्वभावाला अनुरूप आणि गृहस्थधर्म पालन करण्यास सहायक अशा कन्येशी विवाह व्हावा, म्हणून आपल्या कल्पवृक्षाप्रमाणे सर्व कामना पुरविणार्‍या चरणकमलांना शरण आलो आहे. सर्वेश्वरा, आपण सर्व लोकांचे अधिपती आहात. नाना प्रकारच्या कामनांमध्ये गुंतलेले हे लोक आपल्या वेदवाणीरूप दोरीने बांधलेले आहेत. हे धर्ममूर्ते, त्यांचेच अनुकरण करीत मीही कालरूप आपल्याला कर्ममय आज्ञापालनरूप पूजा समर्पण करीत आहे. (१३-१६)

जय बाबाजी डेली न्यूज चैनल

25 Jan, 01:29


एकनाथी भागवत ( मराठी भाषांतर) पान नं.1013

जय बाबाजी डेली न्यूज चैनल

25 Jan, 01:29


प.पु.बाबाजींची अमृतवाणी 972

जय बाबाजी डेली न्यूज चैनल

25 Jan, 01:04


https://youtu.be/C6Gb3f34gSg?si=ZmLUuoDeSuvI8_PI

जय बाबाजी डेली न्यूज चैनल

20 Jan, 03:46


ब्रह्मदेवांनी आपल्या तिरोधानशक्तीने सिद्ध आणि विद्याधर यांची सृष्टी केली आणि त्यांना आपले ते अंतर्धाननामक अद्‌भुत शरीर दिले. एक वेळ ब्रह्मदेवांनी आपले प्रतिबिंब पाहिले. तेव्हा आपल्याला फार सुंदर समजून त्या प्रतिबिंबापासून त्यांनी किन्नर आणि किंपुरुष उत्पन्न केले. ब्रह्मदेवांनी त्याचा त्याग केल्यानंतर त्यांनी त्यांचे ते प्रतिबिंब-शरीर ग्रहण केले. म्हणून ते सर्वजण उषःकाली आपल्या पत्‍नींसह ब्रह्मदेवांच्या गुण-कर्माचे गायन करतात.(४४-४६)
सृष्टीची वाढ होत नाही, असे पाहून एकदा फारच चिंताग्रस्त होऊन ते हात-पाय पसरून झोपी गेले आणि पुन्हा क्रोधावशात त्या भोगमय शरीराचा त्यांनी त्याग केला. त्यातून जे केस झडून पडले ते अही झाले. तसेच त्यांच्या हात-पाय आखडून चालण्याने क्रूर स्वभावाचे साप आणि नाग झाले, ज्यांचे शरीर फण्यापासून खांद्यापर्यंत फारच रुंद असते.(४७-४८)
एकदा ब्रह्मदेवांनी स्वतः कृतकृत्य झाल्याचा अनुभव घेतला. त्यावेळी शेवटी त्यांनी आपल्या मनाने मनूंची सृष्टी निर्माण केली. हे सर्वजण प्रजेची वृद्धी करणारे आहेत. मनस्वी ब्रह्मदेवांनी त्यांच्यासाठी आपल्या पुरुषाच्या आकाराच्या शरीराचा त्याग केला. मनूंना पाहून त्यांच्याआधी उत्पन्न झालेले देव-गंधर्व आदी ब्रह्मदेवांची स्तुती करू लागले. ते म्हणाले -"विश्वकर्त्या ब्रह्मदेवा, आपली ही सृष्टी फारच सुंदर आहे. हिच्यामध्ये अग्निहोत्र इत्यादी सर्व कर्मे प्रतिष्ठित आहेत. यांच्या साहाय्याने आम्ही आमचे अन्न ग्रहण करू शकू." (४९-५१)

जय बाबाजी डेली न्यूज चैनल

20 Jan, 01:44


एकनाथी भागवत पान नं.1008
(अध्याय 23) ओवी 201-213

जय बाबाजी डेली न्यूज चैनल

20 Jan, 01:44


प.पु.बाबाजींची अमृतवाणी 967

जय बाबाजी डेली न्यूज चैनल

20 Jan, 01:44


एकनाथी भागवत ( मराठी भाषांतर) पान नं.1008

जय बाबाजी डेली न्यूज चैनल

20 Jan, 00:39


https://youtube.com/shorts/wvIXxKA5yGI?si=WLR2Z4larne1WTz1

जय बाबाजी डेली न्यूज चैनल

19 Jan, 14:09


https://youtu.be/H_ZoCNX4zU8

जय बाबाजी डेली न्यूज चैनल

19 Jan, 03:06


त्यानंतर ब्रह्मदेवांनी गंभीरपणाने हसून आपल्या कांतिमय मूर्तीपासून ज्या आपल्या सौंदर्याचा जणू स्वतःच आस्वाद घेत होत्या, अशा गंधर्व आणि अप्सरांना उत्पन्न केले. ब्रह्मदेवांनी चंद्रिकारूप असलेल्या त्या कांतिमय प्रिय शरीराचा त्याग केला. त्यालाच विश्वावसू आदी गंधर्वांनी प्रसन्नतेने ग्रहण केले. (३८-३९)
यानंतर भगवान ब्रह्मदेवांनी आपल्या आळसापासून भूत-पिशाच्च उत्पन्न केले. त्यांना वस्त्रहीन आणि केस विस्कटलेले पाहून त्यांनी आपले डोळे मिटून घेतले. ब्रह्मदेवांनी त्याग केलेल्या त्या जांभईरूप शरीराला भूत-पिशाच्चांनी ग्रहण केले. हिला निद्रा असेही म्हणतात, जिच्यामुळे जीवांच्या इंद्रियांना शिथिलता आल्यासारखी वाटते. जर एखादा मनुष्य उष्ट्या तोंडाने झोपला, तर भूत-पिशाच्चे त्याच्यावर आक्रमण करतात. त्यालाच उन्माद म्हणतात. (४०-४१)
नंतर भगवान ब्रह्मदेवांनी आपण बलवान असल्याची भावना करून आपल्या अदृश्यरूपाने साध्यगण आणि पितृगणांना उत्पन्न केले. पितरांनी आपले उत्पत्तीचे स्थान असलेल्या त्या अदृश्य शरीराला ग्रहण केले. हेच प्रमाण मानून कर्मकांडी लोक श्राद्ध आदिद्वारा पितर आणि साध्यगणांना अनुक्रमे पिंड आणि हव्य अर्पण करतात. (४२-४३)

जय बाबाजी डेली न्यूज चैनल

19 Jan, 02:43


https://youtu.be/TfNG2YyFINw?si=QFlWwGhbnfQlUTog

जय बाबाजी डेली न्यूज चैनल

19 Jan, 01:31


प.पु.बाबाजींची अमृतवाणी 966

जय बाबाजी डेली न्यूज चैनल

19 Jan, 01:31


एकनाथी भागवत ( मराठी भाषांतर) पान नं.1007

जय बाबाजी डेली न्यूज चैनल

19 Jan, 01:31


एकनाथी भागवत पान नं.1007
(अध्याय 23) ओवी 187-200

जय बाबाजी डेली न्यूज चैनल

18 Jan, 03:14


ब्रह्मदेवांनी सोडलेल्या त्या शरीराचे एका सुंदर स्त्रीत-संध्यादेवीत रूपांतर झाले. तिच्या चरणकमलातील नूपुर झंकारत होते. तिचे डोळे अत्यंत मादक होते आणि कमरपट्टयाने सुशोभित झालेल्या साडीने कंबर आच्छादित होती. तिचे उत्तुंग स्तन अशाप्रकारे एकमेकांना चिकटले होते की, त्यांच्यामध्ये काही अंतर नव्हते. तिचे नाक आणि दात मोठे सुंदर होते. तसेच ती मधुर हास्य करीत, हावभाव करीत, असुरांच्याकडे भावपूर्ण दृष्टीने पाहात होती. काळ्याभोर केसांच्या बटांनी सुशोभित अशी ती सौंदर्यवती कुमारी लज्जेने चूर होऊन स्वतःला पदराआड लपवत होती. हे विदुरा, त्या सुंदरीला पाहून सर्व असुर मोहित झाले. "अहो, हिचे किती विलक्षण रूप ! केवढे अलौकिक धैर्य आणि कसे तरुण वय ! पहा ना ! आम्हा कामातुरांच्या मध्ये ही कशी निष्काम असल्यासारखी फिरत आहे !" (२९-३२)
अशा प्रकारे त्या कुबुद्धी दैत्यांनी स्त्रीरूपिणी संध्यादेवीच्या विषयी निरनिराळे तर्क-वितर्क करून, नंतर तिचा मोठाच आदर करीत प्रेमाने तिला विचारले. "हे सुंदरी, तू कोण आहेस आणि कुणाची मुलगी आहेस ? भामिनी, तुझे येथे येण्याचे प्रयोजन काय ? तू तुझ्या या अनुपम सौंदर्याचे हे अनमोल प्रदर्शन करून आम्हां अभाग्यांना का त्रास देत आहेस ? अबले, तू कोणी का असेनास ! आम्हांला तुझे दर्शन झाले हीच मोठी भाग्याची गोष्ट आहे. तू तर चेंडू खेळत खेळत आम्हा पहाणार्‍यांचे मन मोहित करीत आहेस. सुंदरी, जेव्हा तू उसळलेल्या चेंडूवर आपल्या तळहाताने थापटी मारतेस, तेव्हा तुझे चरणकमल एका जागी स्थिर राहात नाहीत. तुझी कंबर स्थूल स्तनांच्या भारांनी थकल्यासारखी भासते आणि तुझ्या निर्मल दृष्टीतूनसुद्धा थकावट डोकावते. "अग ! तुझा केशसंभार किती सुंदर आहे !" अशा प्रकारे स्त्रीरूपाने प्रगट झालेल्या त्या सायंकालीन संध्यादेवीने त्यांना अत्यंत कामासक्त बनविले आणि त्या मूर्खांनी तिला कोणी रमणीरत्‍न समजून तिचे ग्रहण केले. (३३-३७)

जय बाबाजी डेली न्यूज चैनल

18 Jan, 01:53


एकनाथी भागवत पान नं.1006
(अध्याय 23) ओवी 174-186

जय बाबाजी डेली न्यूज चैनल

18 Jan, 01:53


प.पु.बाबाजींची अमृतवाणी 965

जय बाबाजी डेली न्यूज चैनल

18 Jan, 01:53


एकनाथी भागवत ( मराठी भाषांतर) पान नं.1006

जय बाबाजी डेली न्यूज चैनल

18 Jan, 00:57


https://youtube.com/shorts/nJMxqCkXqPs?si=NFkhog5_BSDeNGyr

जय बाबाजी डेली न्यूज चैनल

17 Jan, 13:00


https://youtube.com/shorts/3cvI4jvSVog?si=Mdzv7FbpOlggx3Iy

जय बाबाजी डेली न्यूज चैनल

17 Jan, 03:19


नंतर ब्रह्मदेवांनी सत्त्वगुणाच्या प्रभावाने दैदीप्यमान होऊन मुख्य मुख्य देवतांची निर्मिती केली. त्यांनी खेळता-खेळता, ब्रह्मदेवांनी त्याग केलेल्या दिवसांचे प्रकाशमय शरीर ग्रहण केले. यानंतर ब्रह्मदेवांनी आपल्या नितंबापासून कामासक्त अशा असुरांना उत्पन्न केले. ते अत्यंत कामलोलुप असल्याने उत्पन्न होताच मैथुनासाठी ब्रह्मदेवाकडे गेले. हे पाहून पहिल्यांदा त्यांना हसू आले. परंतु पुन्हा ते निर्लज्ज असुर आपला पाठलाग करीत आहेत हे पाहून भयभीत आणि क्रुद्ध होऊन ते वेगाने पळू लागले. तेव्हा भक्तांवर कृपा करण्यासाठी त्यांच्या भावानुसार दर्शन देणार्‍या, शरणागतवत्सल, वरदायक अशा श्रीहरींच्याकडे जाऊन ते म्हणाले. हे परमात्म्या, माझे रक्षण करा ! मी आपल्याच आज्ञेने प्रजा उत्पन्न केली होती, परंतु ती तर पापी प्रजा माझ्याशीच मैथुनाला प्रवृत्त झाली आहे. नाथ, आपणच एकमेव दुःखी जीवांचे दुःख दूर करणारे आहात आणि जे आपल्या चरणांना शरण येत नाहीत, त्यांना दुःख देणारेही एकमात्र आपणच आहात. (२२-२७)
भगवान तर प्रत्यक्ष सर्वांचे हृदय जाणणारे आहेत. ब्रह्मदेवाची व्याकूळ स्थिती पाहून ते म्हणाले, "तू आपल्या या कामकलुषित शरीराचा त्याग कर !" भगवंतांनी असे म्हणताच त्यांनी ते शरीर सोडून दिले. (शरीराचा त्याग करणे म्हणजे ती भावना टाकणे आणि शरीर ग्रहण करणे म्हणजे ती भावना ग्रहण करणे.) (२८)

जय बाबाजी डेली न्यूज चैनल

17 Jan, 01:36


एकनाथी भागवत पान नं.1005
(अध्याय 23) ओवी 159-173

जय बाबाजी डेली न्यूज चैनल

17 Jan, 01:36


एकनाथी भागवत ( मराठी भाषांतर) पान नं.1005

जय बाबाजी डेली न्यूज चैनल

17 Jan, 01:36


प.पु.बाबाजींची अमृतवाणी 964

जय बाबाजी डेली न्यूज चैनल

17 Jan, 01:05


https://youtu.be/QgQYnn0BgnM?si=qf8Ito_A1UAUJGsY

जय बाबाजी डेली न्यूज चैनल

16 Jan, 03:18


जेव्हा ब्रह्मांडाच्या गर्भरूप जलात शयन करणार्‍या श्रीनारायणदेवांनी ब्रह्मदेवांच्या अंतःकरणात प्रवेश केला, तेव्हा त्यांनी पूर्वकल्पामध्ये आपणच निश्चित केलेल्या नाम-रूपमय व्यवस्थेनुसार लोकांची रचना करण्यास सुरुवात केली. सर्वप्रथम त्यांनी आपल्या छायेपासून तामिस्त्र, अंधतामिस्त्र, तम, मोह आणि महामोह, अशी पाच प्रकारची अविद्या उत्पन्न केली. आपले हे तमोगुणी शरीर ब्रह्मदेवांना योग्य वाटले नाही, म्हणून त्यांनी त्याचा त्याग केला. ज्याच्यामुळे तहान-भुकेची उत्पत्ती होते अशा त्या रात्रिरूप शरीराला त्या शरीरापासूनच उत्पन्न झालेल्या यक्ष आणि राक्षसांनी ग्रहण केले. त्यावेळी तहान-भूक लागल्याने ते ब्रह्मदेवांनाच खायला उठले आणि म्हणू लागले, "याला ठेवू नका, खाऊन टाका," कारण ते तहान-भुकेने व्याकूळ झाले होते. घाबरून जाऊन ब्रह्मदेव त्यांना म्हणाले, "अरे यक्ष-राक्षसांनो ! तुम्ही माझे संतान आहात. म्हणून माझे भक्षण करू नका, माझे रक्षण करा," (त्यांपैकी "खाऊन टाका" असे जे म्हणाले, त्यांना राक्षस असे नाव पडले.) (१७-२१)

जय बाबाजी डेली न्यूज चैनल

16 Jan, 02:27


प.पु.बाबाजींची अमृतवाणी 963

जय बाबाजी डेली न्यूज चैनल

16 Jan, 02:27


एकनाथी भागवत ( मराठी भाषांतर) पान नं.1004

जय बाबाजी डेली न्यूज चैनल

16 Jan, 02:27


एकनाथी भागवत पान नं.1004
(अध्याय 23) ओवी 145-158

जय बाबाजी डेली न्यूज चैनल

16 Jan, 01:52


https://youtube.com/shorts/BZ2Z93NZmRo?si=hdTrvRE7_suFq86F

जय बाबाजी डेली न्यूज चैनल

15 Jan, 03:04


मैत्रेय म्हणाले - विदुरा, तर्कापलीकडे असणारे जीवांचे प्रारब्ध, प्रकृतीचे नियंता पुरुष आणि काल या तीन हेतूंनी, तसेच भगवंतांच्या सान्निध्याने त्रिगुणमय प्रकृतीत क्षोभ उत्पन्न झाल्यावर त्यातून महत्तत्त्व उत्पन्न झाले. दैवाच्या प्रेरणेने रजःप्रधान महत्तत्त्वापासून सात्त्विक, राजस आणि तामस असा तीन प्रकारचा अहंकार उत्पन्न झाला. त्याने आकाशादी पाच पाच तत्त्वांचे अनेक वर्ग प्रगट केले. ते सर्वजण वेगवेगळे राहून भूतांच्या कार्यरूप ब्रह्मांडाची रचना करू शकत नव्हते. म्हणून त्यांनी भगवंतांच्या शक्तीने एकमेकांशी संगठित होऊन एका सोन्याच्या रंगाच्या अंडयाची रचना केली. ते अंडे चेतनाशून्य अवस्थेमध्ये एक हजार वर्षांपेक्षाही अधिक काळपर्यंत समुद्राच्या जलामध्ये पडून रहिले. नंतर त्यात श्रीभगवंतांनी प्रवेश केला. त्यात अधिष्ठित झाल्यानंतर त्यांच्या नाभीपासून हजार सूर्यांच्या तेजासमान अत्यंत दैदीप्यमान असे एक कमळ प्रगट झाले. ते संपूर्ण जीवसमुदायांचे आश्रयस्थान होते. स्वतः ब्रह्मदेवांचा त्यातूनच आविर्भाव झाला. (१२-१६)

जय बाबाजी डेली न्यूज चैनल

15 Jan, 01:46


एकनाथी भागवत पान नं.1003
(अध्याय 23) ओवी 131-144

जय बाबाजी डेली न्यूज चैनल

15 Jan, 01:46


एकनाथी भागवत ( मराठी भाषांतर) पान नं.1003

जय बाबाजी डेली न्यूज चैनल

15 Jan, 01:46


प.पु.बाबाजींची अमृतवाणी 962

जय बाबाजी डेली न्यूज चैनल

13 Jan, 02:04


https://youtu.be/li6FvlAGtPs?si=aBz6HW3I0zmmX29L

जय बाबाजी डेली न्यूज चैनल

13 Jan, 01:32


एकनाथी भागवत पान नं.1001
(अध्याय 23) ओवी 104-116

जय बाबाजी डेली न्यूज चैनल

13 Jan, 01:32


एकनाथी भागवत ( मराठी भाषांतर) पान नं.1001

जय बाबाजी डेली न्यूज चैनल

13 Jan, 01:32


प.पु.बाबाजींची अमृतवाणी 960

जय बाबाजी डेली न्यूज चैनल

12 Jan, 03:28


🪷श्रीमद् भागवत महापुराण🪷

स्कंध ३ रा - अध्याय २० वा

ब्रह्मदेवांनी रचलेल्या अनेक प्रकारच्या सृष्टींचे वर्णन -

शौनक म्हणाले - सूतमहोदय, पृथ्वीचा आधार मिळाल्यावर स्वायंभुव मनूने पुढे संतती उत्पन्न करण्यासाठी कोण-कोणते उपाय अवलंबिले ? विदुर मोठा भगवद्‌भक्त आणि भगवान श्रीकृष्णांचा अनन्य सुहृद होता. म्हणून तर त्याने आपला मोठा भाऊ धृतराष्ट्र आणि त्याचे पुत्र यांनी भगवान श्रीकृष्णांचा अनादर केल्यामुळे त्यांना अपराधी समजून त्यांचा त्याग केला होता. तो महर्षी द्वैपायनांचा पुत्र होता आणि महत्तेत कोणत्याही प्रकारे त्यांच्यापेक्षा कमी नव्हता. तसेच तो सर्व प्रकारे भगवान श्रीकृष्णांचा आश्रित आणि कृष्णभक्तांचा अनुयायी होता. तीर्थयात्रा केल्याने त्याचे अंतःकरण आणखीच शुद्ध झाले होते. त्याने कुशावर्तक्षेत्रात (हरिद्वार) राहणार्‍या तत्त्वज्ञानी लोकांमध्ये श्रेष्ठ अशा मैत्रेयांकडे जाऊन आणखी काय विचारले ? सूतमहोदय, त्या दोघांच्या वार्तालापात श्रीहरींच्या चरणांचा संबंध असलेल्या पवित्र कथा आल्या असतील. ज्या त्यांच्या चरणांपासून निघालेल्या गंगाजलाप्रमाणे संपूर्ण पापांचा नाश करणार्‍या आहेत. सूतमहोदय, आपले कल्याण असो. आपण आम्हांला भगवंतांच्या त्या पवित्र कथा ऐकवा. प्रभूंचे उदार चरित्र तर कीर्तन करण्यायोग्य असतेच. जो श्रीहरींच्या लीलामृताचे पान करून तृप्त होईल, असा कोणी रसिक असेल काय ? (१-६)

जय बाबाजी डेली न्यूज चैनल

12 Jan, 01:32


एकनाथी भागवत पान नं.1000
(अध्याय 23) ओवी 89-103

जय बाबाजी डेली न्यूज चैनल

12 Jan, 01:32


एकनाथी भागवत ( मराठी भाषांतर) पान नं.1000

जय बाबाजी डेली न्यूज चैनल

12 Jan, 01:32


प.पु.बाबाजींची अमृतवाणी 959

जय बाबाजी डेली न्यूज चैनल

11 Jan, 03:45


सूत म्हणाले - शौनक महोदय, मैत्रेयांच्या मुखातून भगवंतांची ही कथा ऐकून परम भगवद्‌भक्त विदुराला फार आनंद झाला. जर अन्य पवित्रकीर्ती आणि परम यशस्वी महापुरुषांचे चरित्र ऐकूनही फार आनंद होतो, तर श्रीवत्सधारी भगवंतांच्या लीला ऐकून आनंद होईल, यात काय सांगावे ? ज्यावेळी मगरीने पकडल्यानंतर गजेंद्र प्रभूंच्या चरणांचे ध्यान करू लागला आणि त्याच्या हत्तिणी दुःखाने आक्रोश करू लागल्या, त्यावेळी ज्यांनी त्या सर्वांना तत्काळ दुःखातून सोडविले, तसेच जे सर्व बाजूंनी निराश होऊन आपल्याला शरण आलेल्या सरलहृदय भक्तांवर सहजपणे प्रसन्न होतात, परंतु दुष्टांना मात्र अत्यंत दुराराध्य आहेत, त्या प्रभूंच्या उपकारांना जाणणारा कोणता पुरुष त्यांची भक्ती करणार नाही ? शौनकादी ऋषींनो, कार्यासाठी वराहरूप धारण करणार्‍या श्रीहरींची हिरण्याक्षवधाची परम अद्‌भुत लीला जो पुरुष ऐकतो, गातो किंवा तिला अनुमोदन देतो, तो ब्रह्महत्येसारख्या घोर पापातूनही सहज सुटून जातो. हे चरित्र अत्यंत पुण्यप्रद, परम पवित्र, धन व यशाची प्राप्ती करून देणारे, आयुष्य़वर्धक आणि कामनांची पूर्ती करणारे, युद्धात प्राण आणि इंद्रियांची शक्ती वाढविणारे आहे. जे लोक हे चरित्र ऐकतात, त्यांना अंती श्रीभगवंतांचा आश्रय प्राप्त होतो. (३३-३८)

स्कंध तिसरा - अध्याय एकोणिसावा समाप्त
॥ हरिः ॐ तत्सत् ॥

जय बाबाजी डेली न्यूज चैनल

11 Jan, 01:42


एकनाथी भागवत पान नं.999
(अध्याय 23) ओवी 76-88

जय बाबाजी डेली न्यूज चैनल

11 Jan, 01:42


एकनाथी भागवत ( मराठी भाषांतर) पान नं.999

जय बाबाजी डेली न्यूज चैनल

11 Jan, 01:42


प.पु.बाबाजींची अमृतवाणी 958

जय बाबाजी डेली न्यूज चैनल

11 Jan, 01:29


https://youtu.be/T-onuUrjjDU?si=Tjdld1xMu1AP4ARu

जय बाबाजी डेली न्यूज चैनल

10 Jan, 04:05


देव म्हणू लागले- "प्रभो, आपणाला वारंवार नमस्कार असो ! आपण संपूर्ण यज्ञांचा विस्तार करणारे आहात. तसेच जगाच्या अस्तित्वासाठी शुद्ध सत्त्वमय असे मंगल शरीर धारण करीत आहात. जगाला कष्ट देणारा हा दुष्ट दैत्य मारला गेला ही मोठी आनंदाची गोष्ट झाली. आता आपल्या चरणांच्या भक्तीच्या प्रभावाने आम्हांलाही सुख मिळाले." (३०)
मैत्रेय म्हणाले - अशा प्रकारे महापराक्रमी हिरण्याक्षाचा वध करून ब्रह्मादी देवतांनी स्तुती केलेले भगवान आदिवराह आपल्या अखंड आनंदमय धामाकडे परतले. मित्रा विदुरा, भगवंतांनी अवतार घेऊन भीषण संग्रामात खेळणे मोडावे तसा महापराक्रमी हिरण्याक्षाचा वध केला, ते सर्व चरित्र मी गुरुमुखातून जसे ऐकले, तसे तुला सांगितले. (३१-३२)

जय बाबाजी डेली न्यूज चैनल

10 Jan, 01:43


एकनाथी भागवत पान नं.998
(अध्याय 23) ओवी 63-75

जय बाबाजी डेली न्यूज चैनल

10 Jan, 01:43


एकनाथी भागवत ( मराठी भाषांतर) पान नं.998

जय बाबाजी डेली न्यूज चैनल

10 Jan, 01:43


प.पु.बाबाजींची अमृतवाणी 957

जय बाबाजी डेली न्यूज चैनल

10 Jan, 01:02


https://youtu.be/6C8SyXawzus?si=9nBL_EMdzvajWzn4

जय बाबाजी डेली न्यूज चैनल

09 Jan, 02:52


अशा प्रकारे प्रगट झालेल्या त्या आसुरी मायाजालाचा नाश करण्यासाठी यज्ञमूर्ती भगवान वराहांनी आपले प्रिय सुदर्शन चक्र सोडले. त्यावेळी आपल्या पतीच्या कथनाचे स्मरण होऊन दितीच्या हृदयाचा थरकाप होऊ लागला आणि तिच्या स्तनातून रक्त वाहू लागले. आपले मायाजाल नष्ट झाल्यावर तो दैत्य पुन्हा भगवंतांच्या जवळ आला. त्याने त्यांना क्रोधाने आवळून धरून चिरडून टाकण्य़ाच्या इच्छेने कवेत घेतले, परंतु त्याने पाहिले तर ते बाहेरच उभे होते. आता तो भगवंतांवर आपल्या वज्रासारख्या कठोर बुक्क्या मारू लागला. तेव्हा इंद्राने ज्याप्रमाणे वृत्रासुरावर प्रहार केला होता, त्याप्रमाणे भगवंतांनी त्याच्या कानफटीत एक ठोसा मारला. (२२-२५)
विश्वविजयी भगवंतांनी जरी सहज ठोसा मारला होता, तरी त्या प्रहाराने हिरण्याक्षाचा देह गरगरू लागला, त्याचे डोळे बाहेर आले, हात, पाय आणि केस छिन्नभिन्न झाले आणि तो वावटळीमुळे उखडलेल्या विशाल वृक्षाप्रमाणे जमिनीवर आदळला. हिरण्याक्षाचे तेज अजूनही कमी झाले नव्हते. त्या भयानक दाढा असलेल्या दैत्याला दात-ओठ चावीत पृथ्वीवर पडलेला पाहून तेथे युद्ध पाहाण्यासाठी आलेले ब्रह्मदेव इत्यादी देव त्याची प्रशंसा करीत म्हणू लागले की, ‘अहो ! असे मरण कोणाला प्राप्त होते ?’ आपल्या मिथ्या लिंगशरीरापासून सुटण्यासाठी योगीजन समाधियोगाच्या द्वारा ज्यांचे ध्यान करतात, त्यांच्याच चरणांच्या प्रहाराने घायाळ झालेल्या या दैत्यराजाने त्यांचेच मुखकमल पाहात पाहात आपल्या शरीराचा त्याग केला. हिरण्याक्ष आणि हिरण्यकशिपू हे दोघे भगवंतांचेच पार्षद आहेत. त्यांना शापामुळे ही अधोगती प्राप्त झाली आहे. आता काही जन्मातच हे पुन्हा आपल्या स्थानावर परत जातील. (२६-२९)

जय बाबाजी डेली न्यूज चैनल

09 Jan, 01:31


एकनाथी भागवत पान नं.997
(अध्याय 23) ओवी 49-62

जय बाबाजी डेली न्यूज चैनल

09 Jan, 01:31


एकनाथी भागवत ( मराठी भाषांतर) पान नं.997

जय बाबाजी डेली न्यूज चैनल

09 Jan, 01:31


प.पु.बाबाजींची अमृतवाणी 956

जय बाबाजी डेली न्यूज चैनल

09 Jan, 00:44


https://youtu.be/nEWxpZLpa0A?si=6I2QameubxPsouZL

जय बाबाजी डेली न्यूज चैनल

08 Jan, 03:27


विदुरा, ज्याप्रमाणे फुलाच्या माळेच्या माराने हत्तीवर काहीही परिणाम होत नाही, त्याप्रमाणे त्याने याप्रकारे मारलेल्या ठोशाने भगवान आदिवराह जराही ढळले नाहीत. तेव्हा त्या महामायावी दैत्याने मायापती श्रीहरींवर अनेक प्रकारच्या मायावी कृत्यांचा प्रयोग करणे सुरू केले. त्यामुळे सर्व प्रजा भयभीत झाली आणि तिला असे वाटू लागले की, आता जगात प्रलयकाल होणार. प्रचंड वारे वाहू लागले आणि धुळीमुळे सगळीकडे अंधकार पसरला. सगळीकडून दगडांचा असा मारा होऊ लागला जणू गोफणीने दगड फेकले जात आहेत. विजा चमकू लागल्या आणि त्यांच्या कडकडाटाबरोबरच मेघ दाटून आल्याने आकाशात सूर्य, चंद्र इत्यादी ग्रह-तारे झाकले गेले. पाठोपाठ आकाशातून अखंडितपणे पू, केस, रक्त, विष्ठा, मूत आणि हाडे यांचा वर्षाव होऊ लागला. हे विदुरा, हरतर्‍हेच्या शस्त्रास्त्रांचा वर्षाव करणारे मोठमोठे पहाड दिसू लागले. केस मोकळे सोडलेल्या आणि हातात त्रिशूळ घेतलेल्या नग्न राक्षसिणी दिसू लागल्या. पुष्कळसे पायदळ, घोडेस्वार, रथी आणि हत्तींवर चढलेल्या सैनिकांसह आततायी यक्ष-राक्षसांचा "मारा, मारा," असा अत्यंत क्रूर आणि हिंसक आरडाओरडा ऐकू येऊ लागला.(१६-२१)

जय बाबाजी डेली न्यूज चैनल

08 Jan, 01:23


एकनाथी भागवत पान नं.996
(अध्याय 23) ओवी 34-48

जय बाबाजी डेली न्यूज चैनल

08 Jan, 01:23


एकनाथी भागवत ( मराठी भाषांतर) पान नं.996

जय बाबाजी डेली न्यूज चैनल

08 Jan, 01:23


प.पु.बाबाजींची अमृतवाणी 955

जय बाबाजी डेली न्यूज चैनल

08 Jan, 00:50


https://youtu.be/pYevWq51txA?si=ox5qcDeDRS-ghgOW

जय बाबाजी डेली न्यूज चैनल

07 Jan, 04:32


आपले शौर्य अशा प्रकारे व्यर्थ झालेले पाहून त्या महादैत्याचा गर्व नाहीसा झाला आणि त्याचे तेज नष्ट झाले. भगवंतांनी देऊ करूनही त्याने गदा घेणे पसंत केले नाही. परंतु ज्याप्रमाणे एखाद्या ब्राह्मणावर जारण-मारणादी प्रयोगाचा निष्फळ प्रयत्‍न करावा, त्याप्रमाणे त्याने श्रीयज्ञपुरुषावर प्रहार करण्यासाठी एक प्रज्वलित अग्नीसारखा तळपता त्रिशूळ हातात घेतला. महाबली हिरण्याक्षाने अत्यंत वेगाने सोडलेला तो त्रिशूल आकाशात मोठया तेजाने चमकू लागला. तेव्हा भगवंतांनी आपल्या तीक्ष्ण धारेच्या चक्राने तो इंद्राने गरुडाचा पंख तोडावा तसा तोडला. भगवंतांच्या चक्राने आपल्या त्रिशूळाचे असंख्य तुकडे झालेले पाहून त्याला फार राग आला. त्याने जवळ जाऊन, ज्याच्यावर श्रीवत्सचिन्ह शोभून दिसते, त्या भगवंतांच्या विशाल वक्षःस्थळावर एक जोरात ठोसा मारला आणि मोठयाने गर्जना करून तो अंतर्धान पावला. (१२-१५)

जय बाबाजी डेली न्यूज चैनल

07 Jan, 02:22


एकनाथी भागवत पान नं.995
(अध्याय 23) ओवी 20-33

जय बाबाजी डेली न्यूज चैनल

07 Jan, 02:22


एकनाथी भागवत ( मराठी भाषांतर) पान नं.995

जय बाबाजी डेली न्यूज चैनल

07 Jan, 02:22


प.पु.बाबाजींची अमृतवाणी 954

जय बाबाजी डेली न्यूज चैनल

07 Jan, 00:47


https://youtu.be/V3DnWZDj010?si=FIRVoT43JNmltRTg

जय बाबाजी डेली न्यूज चैनल

06 Jan, 03:01


चक्र ताबडतोब येऊन भगवंतांच्या हातात फिरू लागले; परंतु ते विशेषतः आपला प्रमुख पार्षद दैत्याधम हिरण्याक्षाबरोबर खेळू लागले. त्या वेळी त्याच्या प्रभावाला न जाणणार्‍या देवांचे हे त्वरा करणारे शब्द ऐकू येऊ लागले की, "प्रभो ! आपले कल्य़ाण असो ! याला लगेच मारून टाका." जेव्हा हिरण्याक्षाने पाहिले की, कमलदललोचन श्रीहरी आपल्यासमोर चक्र घेऊन उभे आहेत, तेव्हा त्याची सर्व इंद्रिये प्रक्षुब्ध झाली आणि तो रागाने उसासे टाकीत दात-ओठ चावू लागला. त्यावेळी तो तीक्ष्ण दाढा असलेला दैत्य, आपल्या डोळ्यांनी त्यांच्याकडे अशा रीतीने पाहू लागला की, जणू तो आता भगवंतांना भस्म करून टाकील. उसळी मारून ‘अरे, आता तू वाचणार नाहीस’ अशी गर्जना करीत श्रीहरींवर त्याने गदेने प्रहार केला. हे साधो ! यज्ञमूर्ती श्रीवराह भगवानांनी शत्रूच्या देखत सहजपणे आपल्या डाव्या पायाने ती वायुवेगाने येणारी गदा पृथ्वीवर आदळली आणि ते त्याला म्हणाले -"अरे दैत्या, तू मला जिंकू इच्छितोस ना ? मग उचल ते शस्त्र आणि कर पुन्हा एकदा वार !" भगवंतांनी असे म्हणताच त्याने पुन्हा गदा फेकली आणि मोठी आरोळी ठोकली. आपल्या रोखाने गदा येत आहे असे पाहून भगवंतांनी ते जिथे उभे होते तिथूनच गरुड जसा नागिणीला पकडतो, तशी गदा सहज पकडली. (६-११)

जय बाबाजी डेली न्यूज चैनल

06 Jan, 01:30


एकनाथी भागवत ( मराठी भाषांतर) पान नं.994

जय बाबाजी डेली न्यूज चैनल

06 Jan, 01:30


एकनाथी भागवत पान नं.994
(अध्याय 23) ओवी 6-19

जय बाबाजी डेली न्यूज चैनल

06 Jan, 01:30


प.पु.बाबाजींची अमृतवाणी 953

जय बाबाजी डेली न्यूज चैनल

06 Jan, 01:00


https://youtu.be/3MWa2un-ukk?si=XfQeoDir3YOecMIO

जय बाबाजी डेली न्यूज चैनल

05 Jan, 02:27


श्रीमद् भागवत महापुराण

स्कंध ३ रा - अध्याय १९ वा

हिरण्याक्षवध -

मैत्रेय म्हणाले - ब्रह्मदेवाचे कपटरहित असे हे अमृतमय वचन ऐकून भगवंतांनी त्याच्या भोळेपणावर हसून आपल्या प्रेमपूर्ण कटाक्षाद्वारे त्याच्या प्रार्थनेचा स्वीकार केला. नंतर ब्रह्मदेवाच्या नाकातून उत्पन्न झालेल्या त्यांनी उडी मारून आपल्यासमोर निर्भयपणे संचार करणार्‍या शत्रूच्या हनुवटीवर गदेचा प्रहार केला; पण हिरण्याक्षाच्या गदेला भिडून ती गदा भगवंतांच्या हातून निसटली आणि भिरभिरत जमिनीवर आदळून शोभू लागली. परंतु ही मोठी अद्‌भुत घटना घडली. त्यावेळी शत्रूवर वार करण्याची चांगली संधी मिळूनही हिरण्याक्षाने त्यांना निःशस्त्र पाहून, युद्धधर्माचे पालन करीत, त्यांच्यावर आक्रमण केले नाही. भगवंतांचा क्रोध वाढावा, म्हणूनच त्याने असे केले. गदा खाली पडल्यानंतर आणि लोकांचा हाहाकार बंद झाल्यावर भगवंतांनी त्याच्या धर्मबुद्धीची प्रशंसा केली आणि आपल्या सुदर्शनचक्राचे स्मरण केले. (१-५)

जय बाबाजी डेली न्यूज चैनल

05 Jan, 01:35


एकनाथी भागवत पान नं.993
(अध्याय 23) ओवी 1-5

जय बाबाजी डेली न्यूज चैनल

05 Jan, 01:35


प.पु.बाबाजींची अमृतवाणी 952

जय बाबाजी डेली न्यूज चैनल

05 Jan, 01:35


प.पु.बाबाजींची अमृतवाणी 953

जय बाबाजी डेली न्यूज चैनल

05 Jan, 00:49


https://youtu.be/hq2r29GaWlI?si=R1u0BNGjPoKrIGsM

जय बाबाजी डेली न्यूज चैनल

04 Jan, 02:18


https://youtu.be/J2a4tslGjsk?si=2_KvPmcOICCJpewR

जय बाबाजी डेली न्यूज चैनल

04 Jan, 01:45


एकनाथी भागवत पान नं.992
(अध्याय 22) ओवी 729-731

जय बाबाजी डेली न्यूज चैनल

04 Jan, 01:45


प.पु.बाबाजींची अमृतवाणी 951

जय बाबाजी डेली न्यूज चैनल

03 Jan, 03:19


ब्रह्मदेव म्हणाले - "देवा ! माझ्याकडून वर मिळवून हा दुष्ट दैत्य मोठाच प्रबळ झाला आहे. यावेळी तो आपल्या चरणांना शरण आलेले देव, ब्राह्मण, गायी आणि अन्य निरपराध जीव यांना मोठी हानी पोहोचविणारा, दुःख देणारा आणि भयप्रद होऊ लागला आहे. याच्या तोडीचा कोणी योद्धा नाही. म्हणून हा महाशत्रू आपल्याशी बरोबरी करू शकणार्‍या वीराच्या शोधात सर्व लोकांमध्ये फिरत आहे. हा दुष्ट मायावी, घमेंडखोर आणि निरंकुश आहे. एखादे लहान मूल ज्याप्रमाणे क्रुद्ध झालेल्या सापाशी खेळते, तसे आपण याच्याशी खेळू नका. देवा, अच्युता, जोपर्यंत हा भयानक दैत्य आपली वेळ आल्यावर अत्यंत प्रबळ होत नाही, त्याअगोदरच आपण आपल्या योगमायेचा स्वीकार करून या पाप्याला मारून टाका. प्रभो, पहा ! लोकांचा संहार करणारी संध्याकाळची भयंकर वेळ येऊ लागली आहे. सर्वात्मन, आपण अगोदरच या असुराला मारून देवांना विजय मिळवून द्या. या वेळी अभिजित नावाचा मंगलमय मुहूर्ताचा योग आला आहे. म्हणून आपण आपले सुहृद असलेल्या आमचे कल्याण करण्यासाठी ताबडतोब या दुर्जय दैत्याला मारून टाका. प्रभो, याचा मृत्यू आपल्या हातूनच होणार आहे. आमचे मोठे भाग्य आहे की, हा स्वतः कालरूप असलेल्या आपल्याजवळ आला आहे. आपण आता युद्धात बलपूर्वक याला मारून लोकांना शांती मिळवून द्या. (२२-२८)

स्कंध तिसरा - अध्याय अठरावा समाप्त
॥ हरिः ॐ तत्सत् ॥

जय बाबाजी डेली न्यूज चैनल

03 Jan, 01:47


एकनाथी भागवत ( मराठी भाषांतर) पान नं.991

जय बाबाजी डेली न्यूज चैनल

03 Jan, 01:47


प.पु.बाबाजींची अमृतवाणी 950

जय बाबाजी डेली न्यूज चैनल

03 Jan, 01:47


एकनाथी भागवत पान नं.991
(अध्याय 22) ओवी 714-728

जय बाबाजी डेली न्यूज चैनल

03 Jan, 00:44


https://youtu.be/otZs4d1zOX8?si=T4S1oeG5woTkDEt-

जय बाबाजी डेली न्यूज चैनल

02 Jan, 03:21


मैत्रेय म्हणाले - विदुरा, जेव्हा भगवंतांनी क्रोधाने त्या दैत्याचा अशा प्रकारे खूप उपहास आणि तिरस्कार केला, तेव्हा पकडून खेळ केल्या जाणार्‍या सापाप्रमाणे तो क्रोधाने जळफळू लागला. तो खवळून उसासे टाकू लागला, त्याची इंद्रिये क्रोधाने क्षुब्ध झाली आणि त्या दैत्याने मोठया आवेशाने झेप घेऊन भगवंतांच्यावर गदेने प्रहार केला. ज्याप्रमाणे योगसिद्ध पुरुष मृत्यूच्या आक्रमणापासून आपला बचाव करतो, अगदी त्याप्रमाणे भगवंतांनी आपल्या छातीवर केलेला त्या शत्रूच्या गदेचा प्रहार थोडेसे बाजूला होऊन चुकविला. नंतर जेव्हा क्रोधाने दात-ओठ चावीत आपली गदा घेऊन तो वारंवार फिरवू लागला, तेव्हा रागाने लाल होऊन श्रीहरी वेगाने त्याच्यावर धावून गेले. विदुरा, तेव्हा प्रभूंनी शत्रूच्या उजव्या भुवईवर गदेचा प्रहार केला, परंतु गदायुद्धात प्रवीण असणार्‍या हिरण्याक्षाने मध्येच तो आपल्या गदेवर झेलला. अशा प्रकारे श्रीहरी आणि हिरण्याक्ष एक दुसर्‍याला जिंकण्याच्या इच्छेने अत्यंत क्रुद्ध होऊन एकमेकांवर आपल्या भारी गदांनी प्रहार करू लागले. त्यावेळी त्या दोघांमध्ये जिंकण्याची स्पर्धा लागली. दोघांचीही शरीरे गदांच्या घावांनी घायाळ झाली होती. त्या घावांतून वाहाणार्‍या रक्ताच्या वासाने दोघांचाही क्रोध वाढत होता आणि ते दोघेही वेगवेगळे पवित्रे घेत होते. एका गायीसाठी दोन वळू भांडतात, त्याप्रमाणे एका पृथ्वीसाठी त्या दोघांमध्ये एकमेकांना जिंकण्याच्या इच्छेने मोठे भयंकर युद्ध झाले. विदुरा, जेव्हा अशा प्रकारे हिरण्याक्ष आणि मायेने वराहरूप धारण करणारे भगवान यज्ञमूर्ती पृथ्वीसाठी एकमेकांशी वैर धरून युद्ध करू लागले, तेव्हा ते पाहाण्यासाठी ब्रह्मदेव ऋषींसहित तेथे आले. हजारो ऋषींबरोबर असलेल्या ब्रह्मदेवांनी जेव्हा पाहिले की, दैत्य मोठा शूर आहे, त्याच्यात भयाचे नावही नाही. तो तोंड देण्यास समर्थ आहे. त्याचा पराक्रम मोडून काढणे मोठे कठीण काम आहे. तेव्हा आदिसूकररूप नारायणांना ते म्हणाले. (१३-२१)

जय बाबाजी डेली न्यूज चैनल

02 Jan, 01:37


एकनाथी भागवत ( मराठी भाषांतर) पान नं.990

जय बाबाजी डेली न्यूज चैनल

02 Jan, 01:37


एकनाथी भागवत पान नं.990
(अध्याय 22) ओवी 701-713

जय बाबाजी डेली न्यूज चैनल

02 Jan, 01:37


प.पु.बाबाजींची अमृतवाणी 949

जय बाबाजी डेली न्यूज चैनल

01 Jan, 02:20


श्रीभगवान म्हणाले - "अरे ! तुझ्यासारख्या कुत्र्यांना शोधीत फिरणारे आम्ही खरोखरीच जंगली प्राणी आहोत. अरे दुष्टा ! तुझ्यासारख्या मृत्युपाशात अडकलेल्या जीवांच्या आत्मस्तुतीकडे वीर पुरुष लक्ष देत नाहीत. रसातळात राहाणार्‍यांची भूमी चोरून आणून आणि लाज सोडून तुझ्या गदेने भयभीत होऊन आम्ही येथे पळून आलो आहोत, हे बरोबर आहे. तुझ्यासारख्या अद्वितीय वीरासमोर युद्धासाठी उभे राहाण्याचे सामर्थ्य आमच्यात कुठून असणार ? परंतु आता तर आम्ही तुझ्यासमोर कसे का असेना, उभे आहोत. तुझ्यासारख्या बलवानाशी वैर करून आम्ही तरी कुठे जाऊ शकतो ? तू पायदळ वीरांचा सेनापती आहेस, तेव्हा आता निःशंकपणे कोणताही विचार न करता तत्काळ आम्हांला मारून आपल्या बांधवांचे अश्रू पूस. जो आपल्या प्रतिज्ञेचे पालन करीत नाही, तो असभ्य होय. (१०-१२)

जय बाबाजी डेली न्यूज चैनल

01 Jan, 01:32


एकनाथी भागवत पान नं.989
(अध्याय 22) ओवी 685-700

जय बाबाजी डेली न्यूज चैनल

01 Jan, 01:32


एकनाथी भागवत ( मराठी भाषांतर) पान नं.989

जय बाबाजी डेली न्यूज चैनल

01 Jan, 01:32


प.पु.बाबाजींची अमृतवाणी 948

जय बाबाजी डेली न्यूज चैनल

31 Dec, 02:06


हिरण्याक्ष भगवंतांना कठोर भाषणरूप बाणांनी टोचीत होता, परंतु त्यांनी दाताच्या टोकावर स्थिर असलेली पृथ्वी भयभीत झालेली पाहून ते टोचणे सहन केले आणि ज्याप्रमाणे मगरीचा तडाखा खाऊनही हत्तिणीसह हत्ती पाण्याच्या बाहेर येतो, त्याप्रमाणे पृथ्वी घेऊन बाहेर आले. जेव्हा हिरण्याक्षाने दिलेल्या आह्वानाला प्रत्युत्तर न देता ते पाण्याच्या बाहेर येऊ लागले, तेव्हा मगर ज्याप्रमाणे हत्तीचा पाठलाग करते, त्याचप्रमाणे पिवळे केस आणि तीक्ष्ण दाढांच्या त्या दैत्याने त्यांचा पाठलाग केला आणि वज्राप्रमाणे तीक्ष्ण स्वरात तो म्हणू लागला, "निर्लज्ज दुर्जनांना न करण्यासारखी गोष्ट कोणती आहे ?" (६-७)
भगवंतांनी पृथ्वीला आणून पाण्याच्या वर व्यवहाराला योग्य ठिकाणी ठेवले आणि तीत आपली शक्ती स्थापन केली. त्यावेळी हिरण्याक्षाच्या समक्षच ब्रह्मदेवांनी त्यांची स्तुती केली आणि देवतांनी पुष्पवृष्टी केली. तेव्हा भली मोठी गदा घेऊन आपला पाठलाग करणार्‍या सोन्याचे अलंकार आणि अद्‌भुत कवच धारण केलेल्या तसेच कठोर शब्दांनी एकसारखे मर्मभेदी घाव घालणार्‍या हिरण्याक्षाला अत्यंत क्रुद्ध श्रीहरी हसत हसत म्हणाले. (८-९)

जय बाबाजी डेली न्यूज चैनल

31 Dec, 01:43


एकनाथी भागवत ( मराठी भाषांतर) पान नं.988

जय बाबाजी डेली न्यूज चैनल

31 Dec, 01:43


प.पु.बाबाजींची अमृतवाणी 947

जय बाबाजी डेली न्यूज चैनल

31 Dec, 01:43


एकनाथी भागवत पान नं.988
(अध्याय 22) ओवी 670-684

जय बाबाजी डेली न्यूज चैनल

31 Dec, 01:29


https://youtube.com/shorts/tDjFgbm5gqM?si=uYgCRVtzKcuVxFB-

जय बाबाजी डेली न्यूज चैनल

30 Dec, 02:01


प.पु.बाबाजींची अमृतवाणी 946

जय बाबाजी डेली न्यूज चैनल

21 Nov, 02:29


श्रीब्रह्मदेव म्हणाले - पुत्रा, पृथ्वीपते, तुम्हां उभयतांचे कल्याण असो ! मी तुमच्यावर अत्यंत प्रसन्न आहे. कारण तुम्ही सरळ भावाने ‘मला आज्ञा करा,’ असे म्हणून आत्मसमर्पण केले. हे वीरा, पुत्रांनी आपल्या पित्याची अशा प्रकारेच पूजा केली पाहिजे. दुसर्‍याशी ईर्षा न करता जेवढे होईल तेवढे त्यांच्या आज्ञेचे आदरपूर्वक दक्षतेने पालन करणे, हेच योग्य आहे. तू या आपल्या भार्येपासून स्वतःसारखीच गुणवान संतती उत्पन्न करून धर्मपूर्वक पृथ्वीचे पालन कर आणि यज्ञ करून श्रीहरींची आराधना कर. राजन, प्रजापालन हीच माझी मोठी सेवा होईल आणि तुला प्रजेचे पालन करताना पाहून भगवान श्रीहरी तुझ्यावर प्रसन्न होतील. यज्ञमूर्ती जनार्दन भगवान ज्यांच्यावर प्रसन्न होत नाहीत, त्यांचे सर्व श्रम व्यर्थ होत, कारण ते एक प्रकारे आपल्या आत्म्याचाच अनादर करतात. (९-१३)
मनू म्हणाले - पापांचा नाश करणारे तात ! मी आपल्या आज्ञेचे अवश्य पालन करीन; परंतु आपण या जगात मी आणि माझी भावी प्रजा यांच्या राहण्याचे ठिकाण सांगा. हे देवा, सर्व जीवांचे निवासस्थान असलेली पृथ्वी यावेळी प्रलयातील पाण्यात बुडालेली आहे. या पृथ्वी देवीच्या उद्धाराचा आपण प्रयत्‍न करा. (१४-१५)
मैत्रेय म्हणाले - पृथ्वी अशा प्रकारे अथांग पाण्यात बुडालेली पाहून ब्रह्मदेव बराच काळपर्यंत मनात विचार करीत राहिले की, हिला कशी (बाहेर) काढू ? ज्यावेळी मी सृष्टिरचना करीत होतो, त्यावेळी पाण्यात बुडाल्यामुळे पृथ्वी रसातळाला गेली होती. सृष्टिकार्यासाठी आमची नियुक्ती झाली आहे, यासाठी आम्हांला आता काय केले पाहिजे ? ज्यांच्या संकल्पाने माझा जन्म झाला आहे, त्या सर्वशक्तिमान श्रीहरींनीच आता मला प्रेरणा द्यावी. (१६-१७)

जय बाबाजी डेली न्यूज चैनल

21 Nov, 01:38


एकनाथी भागवत पान नं.948
(अध्याय 22) ओवी 103-116

जय बाबाजी डेली न्यूज चैनल

21 Nov, 01:38


एकनाथी भागवत ( मराठी भाषांतर) पान नं.948

जय बाबाजी डेली न्यूज चैनल

21 Nov, 01:38


प.पु.बाबाजींची अमृतवाणी 907

जय बाबाजी डेली न्यूज चैनल

20 Nov, 01:32


एकनाथी भागवत पान नं.947
(अध्याय 22) ओवी 88-102

जय बाबाजी डेली न्यूज चैनल

20 Nov, 01:32


एकनाथी भागवत ( मराठी भाषांतर) पान नं.947

जय बाबाजी डेली न्यूज चैनल

20 Nov, 01:32


प.पु.बाबाजींची अमृतवाणी 906

जय बाबाजी डेली न्यूज चैनल

19 Nov, 01:31


एकनाथी भागवत पान नं.946
(अध्याय 22) ओवी 74-87

जय बाबाजी डेली न्यूज चैनल

19 Nov, 01:31


प.पु.बाबाजींची अमृतवाणी 905

जय बाबाजी डेली न्यूज चैनल

19 Nov, 01:31


एकनाथी भागवत ( मराठी भाषांतर) पान नं.946

जय बाबाजी डेली न्यूज चैनल

18 Nov, 01:34


एकनाथी भागवत पान नं.945
(अध्याय 22) ओवी 65-73

जय बाबाजी डेली न्यूज चैनल

18 Nov, 01:34


एकनाथी भागवत ( मराठी भाषांतर) पान नं.945

जय बाबाजी डेली न्यूज चैनल

18 Nov, 01:34


प.पु.बाबाजींची अमृतवाणी 904

जय बाबाजी डेली न्यूज चैनल

17 Nov, 01:45


एकनाथी भागवत पान नं.944
(अध्याय 22) ओवी 51-64

जय बाबाजी डेली न्यूज चैनल

17 Nov, 01:45


एकनाथी भागवत ( मराठी भाषांतर) पान नं.944

जय बाबाजी डेली न्यूज चैनल

17 Nov, 01:45


प.पु.बाबाजींची अमृतवाणी 903

जय बाबाजी डेली न्यूज चैनल

16 Nov, 01:33


एकनाथी भागवत पान नं.943
(अध्याय 22) ओवी 35-50

जय बाबाजी डेली न्यूज चैनल

16 Nov, 01:33


एकनाथी भागवत ( मराठी भाषांतर) पान नं.943

जय बाबाजी डेली न्यूज चैनल

16 Nov, 01:33


प.पु.बाबाजींची अमृतवाणी 902

जय बाबाजी डेली न्यूज चैनल

15 Nov, 01:34


प.पु.बाबाजींची अमृतवाणी 901

जय बाबाजी डेली न्यूज चैनल

15 Nov, 01:34


एकनाथी भागवत ( मराठी भाषांतर) पान नं.942

जय बाबाजी डेली न्यूज चैनल

15 Nov, 01:34


एकनाथी भागवत पान नं.942
(अध्याय 22) ओवी 22-34

जय बाबाजी डेली न्यूज चैनल

14 Nov, 01:32


प.पु.बाबाजींची अमृतवाणी 900

जय बाबाजी डेली न्यूज चैनल

14 Nov, 01:32


एकनाथी भागवत ( मराठी भाषांतर) पान नं.941

जय बाबाजी डेली न्यूज चैनल

14 Nov, 01:32


एकनाथी भागवत पान नं.941
(अध्याय 22) ओवी 6-21

जय बाबाजी डेली न्यूज चैनल

13 Nov, 03:51


श्रीमद् भागवत महापुराण

स्कंध ३ रा - अध्याय १३ वा

वराह अवताराची कथा -

श्रीशुकदेव म्हणाले - हे राजन, मैत्रेयांच्या मुखातून ही परम पुण्यमय कथा ऐकून, भगवंतांच्या लीलाकथांमध्ये अत्यंत प्रेम निर्माण झाल्यामुळे विदुराने विचारले. (१)
विदुर म्हणाला - मुनिवर, स्वयंभू ब्रह्मदेवाचा, प्रिय पुत्र महाराज स्वायंभुव मनू यांनी आपली प्रिय पत्‍नी शतरूपा प्राप्त झाल्यानंतर काय केले ? हे साधुशिरोमणी, आपण मला आदिराज राजर्षी स्वायंभुव मनूंचे पवित्र चरित्र सांगावे. ते श्रीविष्णूंचे भक्त होते. म्हणून त्यांचे चरित्र ऐकण्याविषयी मी श्रद्धाळू आहे. विद्वानांचे असे श्रेष्ठ मत आहे की, ज्यांच्या हृदयामध्ये श्रीमुकुंदांचे चरणारविंद विराजमान आहेत, त्या भक्तजनांच्या गुणांचे श्रवण करणे हे माणसांनी पुष्कळ दिवस केलेल्या शास्त्राभ्यासाच्या श्रमाचे मुख्य फळ आहे. (२-४)
श्रीशुकाचार्य म्हणाले - राजन, सहस्रशीर्षा भगवान श्रीहरींचे चरणाश्रित भक्त विदुराने जेव्हा विनयपूर्वक भगवंतांच्या कथा सांगण्याची विनंती केली, तेव्हा मुनिवर मैत्रेयांचे अंग रोमांचित झाले. ते म्हणाले. (५)
मैत्रेय म्हणाले - जेव्हा आपली पत्‍नी शतरूपेसह स्वायंभुव मनूंचा जन्म झाला, तेव्हा मोठया नम्रतेने हात जोडून ते श्रीब्रह्मदेवाला म्हणाले. भगवन, आपणच एकमेव सर्व जीवांचे जन्मदाते आणि त्यांची उपजीविका करणारे पिता आहात. तरीसुद्धा आपले संतान असलेल्या आमच्याकडून आपली सेवा कशी होऊ शकेल ? हे पूज्यपाद, आम्ही आपल्याला नमस्कार करीत आहोत. आमच्या हातून होऊ शकेल अशा योग्य कार्याची आपण आम्हांला आज्ञा करावी, ज्यामुळे या लोकात आमची सगळीकडे कीर्ती होईल आणि परलोकात (आम्हांला) सद्‌गती मिळेल. (६-८)

जय बाबाजी डेली न्यूज चैनल

13 Nov, 01:18


एकनाथी भागवत पान नं.940
(अध्याय 22) ओवी 1-5

जय बाबाजी डेली न्यूज चैनल

13 Nov, 01:18


प.पु.बाबाजींची अमृतवाणी 899

जय बाबाजी डेली न्यूज चैनल

11 Nov, 01:39


एकनाथी भागवत पान नं.939
(अध्याय 21) ओवी 539-545

जय बाबाजी डेली न्यूज चैनल

11 Nov, 01:39


एकनाथी भागवत ( मराठी भाषांतर) पान नं.939

जय बाबाजी डेली न्यूज चैनल

11 Nov, 01:39


प.पु.बाबाजींची अमृतवाणी 898

जय बाबाजी डेली न्यूज चैनल

10 Nov, 01:40


एकनाथी भागवत पान नं.938
(अध्याय 21) ओवी 523-538

जय बाबाजी डेली न्यूज चैनल

10 Nov, 01:40


एकनाथी भागवत ( मराठी भाषांतर) पान नं.938

जय बाबाजी डेली न्यूज चैनल

10 Nov, 01:40


प.पु.बाबाजींची अमृतवाणी 897

जय बाबाजी डेली न्यूज चैनल

09 Nov, 09:50


विदुरा, धुके बनलेले आपले पहिले कामासक्त शरीर सोडल्यानंतर ब्रह्मदेवांनी दुसरे शरीर धारण करून विश्वविस्तार करण्याचा विचार केला.मरीची आदी महान् शक्तिशाली ऋषींकडूनसुद्धा विस्तार जास्त झाला नाही, हे पाहून ते मनोमन पुन्हा चिंता करू लागले की, "अहो ! मोठे आश्चर्य आहे ! माझ्या सतत प्रयत्‍न करण्यानेही प्रजेची वृद्धी होत नाही. यात दैव काहीतरी विघ्न आणीत आहे. असे वाटते." योग्य कर्म करणारे ब्रह्मदेव जेव्हा अशा प्रकारे दैवाविषयी विचार करीत होते, त्यावेळी अकस्मात त्यांच्या शरीराचे दोन भाग झाले. ‘क’ हे ब्रह्मदेवाचे नाव आहे. ते विभक्त झाल्याकारणाने शरीराला काय म्हणतात. त्या दोन विभागांतून एक स्त्री-पुरुषांची जोडी प्रगट झाली. त्यांपैकी जो पुरुष होता, तो सार्वभौ‌म सम्राट् स्वायंभुव मनू झाला आणि जी स्त्री होती, ती त्या महात्म्याची महाराणी शतरूपा झाली. तेव्हापासून मैथुनाने प्रजेची वाढ होऊ लागली. मनूने शतरूपेपासून पाच संताने उत्पन्न केली. विदुरा, त्यात प्रियव्रत आणि उत्तानपाद असे दोन पुत्र होते आणि आकूती, देवहूती व प्रसूती अशा तीन कन्या होत्या. मनूंनी आकूती रुचीला, देवहूती कर्दमाला आणि प्रसूती दक्षाला दिली. यांच्या संततीने सर्व जग भरून गेले. (४९-५६)

स्कंध तिसरा - अध्याय बारावा समाप्त
॥ हरिः ॐ तत्सत् ॥

जय बाबाजी डेली न्यूज चैनल

09 Nov, 01:39


एकनाथी भागवत पान नं.937
(अध्याय 21) ओवी 507 -522

जय बाबाजी डेली न्यूज चैनल

09 Nov, 01:39


एकनाथी भागवत ( मराठी भाषांतर) पान नं.937

जय बाबाजी डेली न्यूज चैनल

09 Nov, 01:39


प.पु.बाबाजींची अमृतवाणी 896

जय बाबाजी डेली न्यूज चैनल

08 Nov, 01:29


एकनाथी भागवत पान नं.936
(अध्याय 21) ओवी 492 -506

जय बाबाजी डेली न्यूज चैनल

08 Nov, 01:29


एकनाथी भागवत ( मराठी भाषांतर) पान नं.936

जय बाबाजी डेली न्यूज चैनल

08 Nov, 01:29


प.पु.बाबाजींची अमृतवाणी 895

जय बाबाजी डेली न्यूज चैनल

07 Nov, 03:25


एकदा ब्रह्मदेव विचार करू लागले की, मी पूर्वीप्रमाणेच व्यवस्थितपणे सर्व लोकांची रचना कशी करू ? त्याच वेळी त्यांच्या चार मुखातून चार वेद प्रगट झाले. त्याखेरीज उपवेद, न्यायशास्त्र, होता, उद्‌गाता, अध्वर्यु, आणि ब्रह्मा या चार ऋत्विजांचे कर्म, यज्ञांचा विस्तार, धर्माचे चार चरण आणि चार आश्रम तसेच त्यांच्या वृत्ती, हे सर्व ब्रह्मदेवांच्या मुखापासूनच उत्पन्न झाले. (३४-३५)
विदुराने विचारले - हे तपोधन, विश्वरचनेचे स्वामी श्रीब्रह्मदेवांनी आपल्या मुखांतून या वेद इत्यादींची रचना केली. तर आपल्या कोणत्या मुखातून कोणती वस्तू उत्पन्न केली, हे आपण सांगावे. (३६)
मैत्रेय म्हणाले - विदुरा, ब्रह्मदेवांनी आपल्या पूर्व, दक्षिण, पश्चिम, आणि उत्तर या मुखांपासून अनुक्रमे ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेदाची रचना केली. तसेच याच क्रमाने शस्त्र(होत्याचे कर्म), इज्या(अध्वर्यूचे कर्म), स्तुतिस्तोम(उद्‌गात्याचे कर्म) आणि प्रायश्चित(ब्रह्म्याचे कर्म) या चारांची रचना केली. याच रीतीने आयुर्वेद, धनुर्वेद, गांधर्ववेद, आणि स्थापत्यवेद या चार उपवेदांनाही क्रमशः आपल्या त्याच पूर्वादी मुखांपासून उत्पन्न केले. नंतर सर्वज्ञ भगवान ब्रह्मदेवांनी आपल्या चारी मुखांपासून इतिहास-पुराणरूपी पाचवा वेद तयार केला. याच क्रमाने त्यांच्या पूर्वादी मुखांपासून षोडशी आणि उक्थ, चयन, आणि अग्निष्टोम, आप्तोर्याम, आणि अतिरात्र तसेच वाजपेय आणि गोसव हे दोन-दोन यज्ञही उत्पन्न झाले. विद्या, दान, तप आणि सत्य हे धर्माचे चार पाय आणि आचरणासह चार आश्रमसुद्धा याच क्रमाने प्रगट झाले. सावित्र, प्राजापत्य, ब्राह्म, आणि बृहत् या चार वृत्ती ब्रह्मचार्‍याच्या आहेत. तसेच वार्ता, संचय, शालीन, आणि शिलोञ्छ या चार वृत्ती गृहस्थाश्रमाच्या आहेत. याच प्रकारे वृत्तिभेदाने वैखानस, वालखिल्य, औदुंबर, आणि फेनप हे चार भेद वानप्रस्थाश्रमाचे आणि कुटीचक, बहूदक, हंस, आणि निष्क्रिय(परमहंस) हे चार भेद संन्याशांचे आहेत. याच क्रमाने आन्वीक्षिकी, त्रयी, वार्ता, आणि दंडनीती या चार विद्या आणि चार व्याहृतीसुद्धा ब्रह्मदेवाच्या चार मुखांपासूनच उत्पन्न झाल्या. तसेच त्यांच्या हृदयाकाशातून ॐकार प्रगट झाला. त्यांच्या रोमांपासून उष्णिक्, त्वचेपासून गायत्री, मांसापासून त्रिष्टुप्, स्नायूंपासून अनुष्टुप्, हाडांपासून जगती, मज्जांपासून पंक्ती आणि प्राणांपासून बृहती असे छंद निर्माण झाले. याचप्रमाणे त्यांचा जीव स्पर्शवर्ण(क वर्गादी पाच वर्ग) आणि देह स्वरवर्ण(अकारादी) म्हणविला गेला. त्यांच्या इंद्रियांना ऊष्मवर्ण (श,ष,स,ह) आणि शक्तीला अंतःस्थ (य,र,ल,व) म्हणतात. तसेच त्यांच्या क्रीडांपासून निषाद, ऋषभ, गांधार, षड्ज, मध्यम, धैवत, आणि पंचम हे सात स्वर उत्पन्न झाले. ब्रह्मदेव शब्दब्रह्मस्वरूप आहेत. ते वाणीरूपाने व्यक्त आणि ॐकार रूपाने अव्यक्त आहेत. तसेच त्यांच्या पलीकडे जे सर्वत्र परिपूर्ण असे परब्रह्म आहे, तेच अनेक प्रकारच्या शक्तींनी विकसित हो‌ऊन इंद्र आदींच्या रूपाने भासत आहे. (३७-४८)

जय बाबाजी डेली न्यूज चैनल

07 Nov, 01:58


एकनाथी भागवत पान नं.935
(अध्याय 21) ओवी 477 -491

जय बाबाजी डेली न्यूज चैनल

07 Nov, 01:58


एकनाथी भागवत ( मराठी भाषांतर) पान नं.935

जय बाबाजी डेली न्यूज चैनल

07 Nov, 01:58


प.पु.बाबाजींची अमृतवाणी 894

जय बाबाजी डेली न्यूज चैनल

05 Nov, 08:00


मैत्रेय म्हणाले - जेव्हा ब्रह्मदेवांनी अशी आज्ञा केली, तेव्हा रुद्राने ‘फारच चांगले’ असे म्हणून आज्ञा शिरसावंद्य मानली आणि त्यांची अनुमती घेऊन, त्यांना प्रदक्षिणा घालून तो तपश्चर्या करण्यासाठी वनात निघून गेला. (२०)
यानंतर जेव्हा भगवंतांच्या शक्तीने संपन्न झालेल्या ब्रह्मदेवांनी उत्पत्तीसाठी संकल्प केला, तेव्हा त्यांना आणखी दहा पुत्र झाले. त्यामुळे प्रजेची पुष्कळ वाढ झाली. मरीची, अत्री, अंगिरा, पुलस्त्य, पुलह, क्रतू, भृगू, वसिष्ठ, दक्ष, आणि दहावे नारद अशी त्यांची नावे होत. यांपैकी नारद ब्रह्मदेवाच्या मांडीपासून, दक्ष आंगठ्यापासून, वसिष्ठ प्राणांपासून, भृगू त्वचेपासून, क्रतू हातापासून, पुलह नाभीपासून, पुलस्त्य कानांपासून, अंगिरा मुखापासून, अत्री डोळ्यांपासून, आणि मरीची मनापासून उत्पन्न झाले. त्यांच्या उजव्या स्तनापासून धर्म उत्पन्न झाला. ज्यांच्यापासून स्वतः नारायण अवतीर्ण झाले, त्यांच्या पाठीपासून अधर्माचा जन्म झाला. त्या अधर्मापासून संसाराला भयभीत करणारा मृत्यू उत्पन्न झाला. तसेच ब्रह्मदेवाच्या हृदयापासून काम, भुवयांपासून क्रोध, खालच्या ओठांपासून लोभ, मुखापासून वाणीची अधिष्ठात्री देवी सरस्वती, लिंगापासून समुद्र, गुदस्थानापासून पापांचे निवासस्थान निर्ऋती उत्पन्न झाले. सावलीपासून देवहूतीचे पती भगवान कर्दम उत्पन्न झाले. अशा प्रकारे हे सर्व जग जगत्कर्त्या ब्रह्मदेवाच्या शरीर आणि मनापासून उत्पन्न झाले. (२१-२७)
विदुरा, ब्रह्मदेवांची कन्या सरस्वती कोमल आणि सुंदर होती. आम्ही ऐकले आहे की, ती स्वतः वासनाहीन असूनही तिला पाहून ब्रह्मदेवांच्या मनात कामवासना निर्माण झाली. असा अधर्मी विचार ब्रह्मदेवांच्या मनात आलेला पाहून त्यांचे पुत्र मरीची आदी ऋषींनी त्यांना विश्वासात घेऊन समजावले. तात, आपण समर्थ असूनही आपल्या मनात उत्पन्न झालेल्या कामवेगाला आवरू शकला नाहीत आणि कन्या-गमनासारखे भयंकर पाप करण्याचा संकल्प करीत आहात. असे तर यापूर्वी कोणीही केले नाही, आणि पुढेही कोणी करणार नाही. हे जगद्‌गुरो, आपल्यासारख्या तेजस्वी पुरुषांना असे कृत्य शोभत नाही. कारण आपल्यासारख्यांच्या आचरणाचेच अनुकरण केल्याने या जगातील लोकांचे कल्याण होते. ज्या भगवंतांनी आपल्या स्वरूपात स्थित असलेल्या या जगाला आपल्याच तेजाने प्रगट केले आहे, त्यांना नमस्कार असो. यावेळी त्यांनीच धर्माचे रक्षण करावे. आपले पुत्र मरीची आदी प्रजापती आपल्यासमोरच असे म्हणत आहेत असे पाहून प्रजापतींचे अधिपती ब्रह्मदेव लज्जित झाले आणि त्यांनी त्याच क्षणी आपल्या शरीराचा त्याग केला. तेव्हा त्या घोर शरीराला दिशा घेऊन गेल्या. तेच धुके झाले. त्याला अंधार असेही म्हणतात. (२८-३३)

जय बाबाजी डेली न्यूज चैनल

05 Nov, 01:38


एकनाथी भागवत पान नं.934
(अध्याय 21) ओवी 462-476

जय बाबाजी डेली न्यूज चैनल

05 Nov, 01:38


एकनाथी भागवत ( मराठी भाषांतर) पान नं.934

जय बाबाजी डेली न्यूज चैनल

05 Nov, 01:38


प.पु.बाबाजींची अमृतवाणी 893

जय बाबाजी डेली न्यूज चैनल

04 Nov, 01:36


एकनाथी भागवत ( मराठी भाषांतर) पान नं.933

जय बाबाजी डेली न्यूज चैनल

04 Nov, 01:36


प.पु.बाबाजींची अमृतवाणी 892

जय बाबाजी डेली न्यूज चैनल

30 Oct, 03:02


भगवान या मन्वन्तरांमध्ये सत्त्वगुणाच्या आश्रयाने, आपल्या मनू इत्यादी रूपाने पुरुषाकार प्रगट करून या विश्वाचे पालन करतात. कालक्रमानुसार जेव्हा ब्रह्मदेवाचा दिवस संपतो तेव्हा तो तमोगुणाचा आश्रय करून आपले सृष्टिरचनारूप कार्य स्थगित करून सर्व आपल्यात लीन करून स्वस्थ राहातो.जेव्हा सूर्य आणि चंद्ररहित अशी प्रलयरात्र होते, तेव्हा भूः भुवः, आणि स्वः असे तिन्ही लोक त्या ब्रह्मदेवाच्या शरीरात लीन होतात. त्यावेळी शेषाच्या मुखातून निघालेल्या अग्निरूप भगवंतांच्या शक्तीने तिन्ही लोक जळू लागतात. म्हणून त्या तापाने व्याकूळ हो‌ऊन भृगू आदी ऋषी महर्लोकातून जनोलोकात येतात. इतक्यात प्रलयकालाच्या प्रचंड तुफानामुळे सातही समुद्र उचंबळून येतात आणि आपल्या उसळत्या उत्तुंग लाटांनी त्रैलोक्य बुडवून टाकतात. त्यावेळी त्या जलात शेषशायी भगवान योगनिद्रेने डोळे झाकून घेऊन शयन करतात. तेव्हा जनोलोकात निवास करणारे मुनिगण त्यांची स्तुती करतात. अशा प्रकारे कालाच्या गतीने एकेक हजार चतुर्युगांच्या रूपाने होणार्‍या दिवस-रात्रींमुळे ब्रह्मदेवाच्याही शंभर वर्षांच्या आयुष्याची समाप्ती होते, असे दिसते. (१८-३२)

जय बाबाजी डेली न्यूज चैनल

30 Oct, 02:12


एकनाथी भागवत ( मराठी भाषांतर) पान नं.928

जय बाबाजी डेली न्यूज चैनल

30 Oct, 02:12


प.पु.बाबाजींची अमृतवाणी 887

जय बाबाजी डेली न्यूज चैनल

30 Oct, 02:11


एकनाथी भागवत पान नं.928
(अध्याय 21) ओवी 379-392

जय बाबाजी डेली न्यूज चैनल

29 Oct, 03:09


विदुर म्हणाला - मुनिश्रेष्ठ, आपण देवता, पितर आणि मनुष्यांच्या कमाल आयुष्याचे वर्णन केले. आता जे सनकादी ज्ञानी मुनिजन त्रैलोक्याच्या बाहेर कल्पापेक्षाही अधिक काळापर्यंत राहाणारे आहेत, त्यांच्याही आयुष्याचे वर्णन करावे. आपण भगवान असल्याने काळाची गती चांगल्या तर्‍हेने जाणता. कारण ज्ञानीलोक आपल्या योगसिद्ध दिव्य दृष्टीने सारे विश्व पाहातात. (१६-१७)
मैत्रेय म्हणाले - विदुरा, असे सांगितले जाते की, सत्य, त्रेता, द्वापर आणि कली ही चार युगे संध्या आणि संध्यांशांच्यासह देवांच्या बारा हजार वर्षांपर्यंत राहातात. या सत्यादी चार युगांची क्रमाने चार, तीन, दोन आणि एक हजार दिव्य वर्षे असतात आणि प्रत्येकाची जितकी सहस्त्र वर्षे असतात, त्याच्या दुप्पट शंभर वर्षे त्यांची संध्या आणि संध्यांशात असतात. युगांच्या सुरुवातीला संध्या आणि शेवटी संध्यांश असतो. यांची वर्षगणना शेकडयांच्या संख्येने सांगितली गेली आहे. यांच्या मधल्या काळाला कालवेत्ते ‘युग’ म्हणतात. प्रत्येक युगामध्ये एकेका विशेष धर्माचे विधान आहे. सत्ययुगातील मनुष्यांमध्ये धर्म आपल्या चार चरणांनी राहातो. नंतर अन्य युगात अधर्म वाढत गेल्याने त्याचा एक-एक चरण कमी होत जातो. प्रिय विदुरा, त्रैलोक्याच्या बाहेर महर्लोकापासून ब्रह्मलोकापर्यंत येथील एक हजार चतुर्युगाचा एक दिवस असतो आणि तेवढीच मोठी रात्र असते. त्या रात्री जगत्कर्ता ब्रह्मदेव शयन करतो. त्या रात्रीचा शेवट झाल्यावर या लोकाच्या कल्पाचा प्रारंभ होतो. त्याचा क्रम जोपर्यंत ब्रह्मदेवाचा दिवस असतो, तोपर्यंत चालू असतो. त्या एका कल्पात चौदा मनू होतात. प्रत्येक मनू एकाहत्तर चतुर्युगांपेक्षा थोडा अधिक काळापर्यंत आपला अधिकार चालवतो. प्रत्येक मन्वन्तरामध्ये निरनिराळे मनुवंशी राजे, सप्तर्षी, देवगण, इंद्र आणि त्यांचे गंधर्वादी अनुयायी त्यांच्याबरोबरच उत्पन्न होतात. ही ब्रह्मदेवाची दैनंदिन सृष्टी आहे; यामध्ये तिन्ही लोकांची रचना होते. त्यामध्ये आपापल्या कर्मानुसार पशु-पक्षी, मनुष्य, पितर आणि देवतांची उत्पत्ती होते. 

जय बाबाजी डेली न्यूज चैनल

29 Oct, 01:32


एकनाथी भागवत पान नं.927
(अध्याय 21) ओवी 364-378

जय बाबाजी डेली न्यूज चैनल

29 Oct, 01:32


एकनाथी भागवत ( मराठी भाषांतर) पान नं.927

जय बाबाजी डेली न्यूज चैनल

29 Oct, 01:32


प.पु.बाबाजींची अमृतवाणी 886

जय बाबाजी डेली न्यूज चैनल

28 Oct, 06:13


दोन परमाणूंचा एक अणू होतो आणि तीन अणू मिळून एक त्रसरेणू होतो. (म्हणजे) जो झरोक्यातून आलेल्या सूर्यकिरणांच्या प्रकाशात आकाशात उडताना दिसतो. असे तीन त्रसरेणू ओलांडून जाण्याला सूर्याला जेवढा वेळ लागतो, त्याला ‘त्रुटी’ म्हणतात. याच्या शंभरपट काळाला ‘वेध’ म्हणतात आणि तीन वेधांचा एक ‘लव’ होतो. तीन लवांचा एक ‘निमिष’, तीन निमिषांचा एक ‘क्षण’, पाच क्षणांची एक ‘काष्ठा’ आणि पंधरा काष्ठांचा एक ‘लघू’ होतो.पंधरा लघूंना एक ‘नाडिका’ म्हणतात. दोन नाडिकांचा एक ‘मुहूर्त’ आणि सहा किंवा सात नाडिकांचा एक ‘प्रहर’ होतो.यालाच ‘याम’ म्हणतात. याम म्हणजे माणसाच्या दिवसाचा किंवा रात्रीचा चौथा भाग होय. सहा पल तांब्याचे एक असे भांडे बनवावे की, ज्यामध्ये एक शेर पाणी मावेल आणि चार मासे सोन्याची चार बोटे लांबीची सळी बनवून तिने त्या भांडयाच्या बुडाला एक छिद्र पाडून ते भांडे पाण्यात सोडावे. जितक्या वेळात एक शेर पाणी त्या भांडयात भरले जाईल, तेवढया वेळेला एक ‘नाडिका’ म्हणतात.विदुरा, मनुष्याचे चार-चार प्रहराचे ‘दिवस’ आणि ‘रात्र’ होतात आणि पंधरा दिवसांचा एक पंधरवडा होतो, जो शुक्ल आणि कृष्ण या नावांनी दोन प्रकारचा मानला गेला आहे. या दोन पक्षांचा मिळून एक महिना होतो, जो पितरांचा एक दिवस-रात्र असते. दोन महिन्यांचा एक ऋतू आणि सहा महिन्यांचे एक ‘अयन’ होते. दक्षिणायन आणि उत्तरायण अशी दोन अयने आहेत. ही दोन्ही अयने मिळून देवतांची एक दिवस-रात्र होते. मनुष्यलोकात बारा महिन्यांना एक वर्ष असे म्हणतात. अशी शंभर वर्षे हे मनुष्याचे अधिकतम आयुष्य सांगितले गेले आहे. चंद्र इत्यादी ग्रह, अश्विनी इत्यादी नक्षत्रे आणि सर्व तारामंडलांचा अधिष्ठाता कालस्वरूप भगवान सूर्य परमाणूपासून संवत्सरापर्यंत काळात बारा राशीरूप अशा संपूर्ण भुवनाला प्रदक्षिणा करीत असतो. विदुरा ! सूर्य, बृहस्पती, सवन, चंद्र आणि नक्षत्रासंबंधी महिन्यांच्या भेदाने या वर्षांनाच संवत्सर, परिवत्सर, इडावत्सर, अनुवत्सर आणि वत्सर असे म्हटले जाते. अशी पाच प्रकारची वर्षे करणार्‍या भगवान सूर्याची आपण पूजा करा. हे सूर्यदेव पंचमहाभूतांपैकी तेजाचे स्वरूप आहेत आणि आपल्या कालशक्तीने बीजापासून अंकुर उत्पन्न करणार्‍या शक्तीला अनेक प्रकारे कार्यान्वित करतात. पुरुषांची मोहनिवृत्ती करण्यासाठी हे त्यांच्या आयुष्याचा क्षय करीत आकाशात भ्रमण करतात. तसेच हेच सकाम पुरुषांना यज्ञ इत्यादी कर्मांपासून प्राप्त होणारी स्वर्ग इत्यादी मंगलमय फले देतात. (५-१५)

जय बाबाजी डेली न्यूज चैनल

28 Oct, 01:49


प.पु.बाबाजींची अमृतवाणी 885

जय बाबाजी डेली न्यूज चैनल

28 Oct, 01:49


एकनाथी भागवत ( मराठी भाषांतर) पान नं.926

जय बाबाजी डेली न्यूज चैनल

28 Oct, 01:49


एकनाथी भागवत पान नं.926
(अध्याय 21) ओवी 351-363

जय बाबाजी डेली न्यूज चैनल

27 Oct, 02:46


श्रीमद् भागवत महापुराण

स्कंध ३ रा - अध्याय ११ वा

मन्वन्तरादी कालविभागाचे वर्णन -


मैत्रेय म्हणाले - पृथ्वी आदी कार्यवर्गाचा जो सूक्ष्मतम अंश आहे, ज्याचे आणखी विभाग होऊ शकत नाहीत, तसेच जो कार्यरूपाला प्राप्त झालेला नाही आणि ज्याचा इतर परमाणूंच्या बरोबरही संयोग झालेला नाही, त्याला ‘परमाणू’ म्हणतात. असे अनेक परमाणू एकत्र आल्यानंतर मनुष्याला भ्रमाने त्याच्या समुदायाच्या रूपाला ‘अवयवी’ अशी प्रचीती येते. हा परमाणू ज्याचा सूक्ष्मतम अंश आहे, त्या आपल्या सामान्य स्वरूपात स्थित असलेल्या पृथ्वी इत्यादी कार्यांच्या समुदायाला ‘परम महान’ असे नाव आहे. यावेळी त्यात प्रलयादी अवस्थांची स्फूर्ती होत नाही. नवीन-जुने अशा कालभेदाचे ज्ञान होत नाही आणि घटपटादी वस्तुभेदाचीसुद्धा कल्पना असत नाही. हे साधुश्रेष्ठ विदुरा, अशा प्रकारे वस्तूच्या सूक्ष्मतम आणि महत्तम स्वरूपाचा विचार झाला. याच्याच साधर्म्याने परमाणू इत्यादी अवस्थांत व्याप्त हो‌ऊन व्यक्त पदार्थांना भोगणार्‍या सृष्टी इत्यादीमध्ये समर्थ, अव्यक्तस्वरूप अशा भगवान कालाची सुद्धा सूक्ष्मता आणि स्थूलता यांचे अनुमान केले जाऊ शकते. जो काल प्रपंचाच्या परमाणूसारख्या सूक्ष्म अवस्थेत व्यापून असतो, तो अत्यंत सूक्ष्म आहे आणि जो सृष्टीपासून प्रलयापर्यंत त्याच्या सर्व अवस्था भोगतो, तो परम महान आहे. (१-४)

जय बाबाजी डेली न्यूज चैनल

26 Oct, 03:26


देव, पितर, असुर, गंधर्व-अप्सरा, यक्ष-राक्षस, सिद्ध-चारण-विद्याधर, भूत-प्रेत-पिशाच्च, आणि किन्नर-किंपुरुष-अश्वमुख इत्यादी भेदांनी देवसृष्टी आठ प्रकारची आहे. विदुरा, याप्रमाणे जगत्कर्त्या ब्रह्मदेवांनी रचलेली ही दहा प्रकारची सृष्टी मी तुला सांगितली. आता यापुढे मी वंश आणि मन्वन्तर इत्यादी सांगेन. अशा प्रकारे सृष्टीरचना करणारे सत्यसंकल्प भगवान हरी हेच ब्रह्मदेवाच्या रूपाने प्रत्येक कल्पाच्या सुरुवातीला रजोगुणाने व्याप्त हो‌ऊन स्वतःच जगताच्या रूपाने आपलीच रचना करतात.(२७-२९)

स्कंध तिसरा - अध्याय दहावा समाप्त
॥ हरिः ॐ तत्सत् ॥

जय बाबाजी डेली न्यूज चैनल

26 Oct, 01:51


एकनाथी भागवत पान नं.925
(अध्याय 21) ओवी 337-350

जय बाबाजी डेली न्यूज चैनल

26 Oct, 01:51


एकनाथी भागवत ( मराठी भाषांतर) पान नं.925

जय बाबाजी डेली न्यूज चैनल

26 Oct, 01:51


प.पु.बाबाजींची अमृतवाणी 884

जय बाबाजी डेली न्यूज चैनल

25 Oct, 05:19


भगवंतांचे चिंतन करणार्‍यांचे दुःख दूर करणार्‍या व रजोगुणाचा स्वीकार करून सृष्टी निर्माण करणार्‍या भगवंतांची ही लीला आहे. सातवी प्रमुख वैकृत सृष्टी सहा प्रकारच्या वृक्षांची असते. वनस्पती, औषधी, लता, त्वक्सार, वीरुध आणि द्रुम हे खालून वर वाढतात. यांच्यामध्ये साधारणतः ज्ञानशक्ती प्रगट झालेली नसते. यांना दीर्घकालीन आतल्या आतच केवळ स्पर्शाचा अनुभव येतो आणि या प्रत्येकात कोणता तरी एखादा विशेष गुण असतो. आठवी सृष्टी पशु-पक्ष्यांची आहे. ही अठ्ठावीस प्रकारची मानली गेली आहे. यांना कालाचे ज्ञान नसते. यांच्यामध्ये तमोगुण अधिक असतो. केवळ वासावरून यांना वस्तूंचे ज्ञान होते. यांच्यात विचारशक्ती नसते.हे विदुरा, या पशुयोनींमध्ये गाय, बकरा, रेडा, काळवीट, डुक्कर, नीलगाय, रुरू नावाचे हरीण, मेंढा, आणि उंट हे दोन खुरांचे पशू होत. गाढव, घोडा, खेचर, पांढरे हरीण, चित्ता, आणि वनगाय हे एक खूर असलेले आहेत. आता पाच नखे असलेल्या पशूंची नावे ऐक. कुत्रा, कोल्हा, लांडगा, वाघ, मांजर, ससा, साळ, सिंह, माकड, हत्ती, कासव, घोरपड मगर, इत्यादी होत. बगळा, गिधाड, होला, ससाणा, भास, भल्लूक, मोर, हंस, सारस, चक्रवाक, कावळा, घुबड इत्यादी उडणारे जीव पक्षी म्हणविले जातात. विदुरा, नववी सृष्टी मनुष्यांची आहे. ती एकाच प्रकारची आहे. यांच्या आहाराचा प्रवाह वरून खाली असा असतो. मनुष्ये रजोगुणप्रधान, कर्मपरायण, आणि दुःखरूप विषयांतच सुख मानणारी असतात. स्थावर, पशु-पक्षी आणि मनुष्य या तीन प्रकारच्या सृष्टी, तसेच पुढे सांगितला जाणारा देवसर्ग, या वैकृत सृष्टी आहेत आणि जो महत्तत्त्वादिकरूप वैकारिक देवसर्ग आहे, त्याची गणना या अगोदर प्राकृत सृष्टीत केली गेली आहे. या व्यतिरिक्त सनत्कुमार इत्यादी ऋषींचा जो कौ‌मार सर्ग आहे, तो प्राकृत आणि वैकृत असा दोन्ही प्रकारचा आहे. (१८-२६)

जय बाबाजी डेली न्यूज चैनल

25 Oct, 01:38


एकनाथी भागवत ( मराठी भाषांतर) पान नं.924

जय बाबाजी डेली न्यूज चैनल

25 Oct, 01:38


प.पु.बाबाजींची अमृतवाणी 883

1,124

subscribers

21,189

photos

618

videos