✌✌🙌🙌
👉परीक्षा होऊन निकालाला एक एक वर्ष लागणार असेल तर तो descriptive pattern काय कामाचा?
👉राज्यसेवाचा विचार केला तर
दळवी समितीने UPSC चा syllabus फक्त copy paste केला.
ज्यात महाराष्ट्राचा सामाजिक,भौगोलिक,ऐतिहासिक वारसा महाराष्ट्राची आर्थिक स्वरूप
याला कुठेच महत्व दिले नाही.
👉जो अभ्यासक्रम IAS, IPS परीक्षासाठी
तोच ना.तहसीलदार व इतर गट ब पदांसाठी होण्यासाठी copy paste करणे हे जाचक व अन्यायकारक आहे.
👉महाराष्ट्रातील तमाम परीक्षा परीक्षा उमेदवारांची हीच मागणी आहे
objective pattern continue करावा. ज्यात गुणांचे मुल्यांकन समान पातळीवर होते, आणि आयोगाने सुद्धा Objective pattern जेव्हा आणला होता तेव्हा तो जास्तीत जास्त पारदर्शकतेसाठी आणला होता, तेव्हाचा आयोग आता कसा काय चुकीचा असू शकतो🤷♂
अगदीच गरज पडली तर एक समिती नेमून सध्याचा objective pattern syllabus थोडा फार बदलला तरी चालेल पण pattern objectiveच हवा.समान पातळीवर गुणांचे मुल्यांकन व पारदर्शकता महत्त्वाची
♦24 तारखेला पुण्यात होत असलेल्या नानासाहेबांच्या कार्यक्रमाला हजर राहून विद्यार्थ्यांनी आपापल्या मागण्या मांडा☑️🤝👍